शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

जामनेर तालुक्यातील सूर प्रकल्प कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:04 IST

४५ गावांना टंचाईची भीती

जामनेर : तालुक्यात यंदा आज पर्यंत ८१३ मिमी पाऊस झाला असून पावसाची टक्केवारी ११२.७ मिमी आहे. कांग व वाघूर नदीला गेल्या चार महिन्यात पाच ते सहा मोठे पूर गेले. मात्र सूर नदीच्या उगम क्षेत्रात अत्यंत कमी पाऊस झाल्याने कापूसवाडी जवळील सूर प्रकल्प अद्याप कोरडाच असून मृत साठ्यात अवघी १० ते २० टक्केच वाढ झाली.सूर नदीचा उगम बुलडाणा जिल्ह्यातील गिरड घाटात होतो. यंदा येथे कमी पाऊस झाल्याने सूर प्रकल्प भरू शकला नाही. सूर नदीवर धामणगाव व सावलतबारा येथे दोन धरणे आहेत. या धरणात साठा झाल्यानंतरच सूर प्रकल्पात पाणी पोहचत. गेल्या दोन वर्षांपूर्वी हा प्रकल्प १०० टक्के भरला होता.मत्स्य उद्योग संकटातसूर प्रकल्पात मोठ्या प्रमाणात मासे टाकून वाढविले जातात. यंदा प्रकल्पात पाणीच नसल्याने मत्स्य उद्योग संकटात आला आहे.या प्रकल्पातून कापूसवाडी, बेटावद बुद्रुक, खुर्द, रांजणी, मालदाभाडी, नवी दाभाडी, सोनारी, वाघारी आदी १२ व विदर्भातील १५ गावांना पाणी पुरविले जाते. भविष्यात या गावांना पाणी टंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. मालदाभाडी येथील स्टार्च प्रकल्पास येथूनच पाणी पुरविले जात होते. सूर प्रकल्पातून १९ किमीचा पाट काढला गेला. मात्र आजपर्यंत एकदाही त्यात पाणी सोडले नाही. पाटावर झालेला कोटींचा खर्च वाया गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.