शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी नदीतून करावा लागतो जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 20:11 IST

हिवरी व हिवरखेडा गावातील स्थिती : पावसाळ्यात गावकऱ्यांना इतर गावांशी संपर्क साधणे होते कठीण

मनोज जोशी।पहूर,ता. जामनेर : हिवरी व हिवरखेडा गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात टाकून वाघूर नदीच्या पाण्यातून जावे लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यात या गावातील ग्रामस्थांना पाण्यातून बिकट वाट काढावी लागत असून याठिकाणी पुलाची मागणी पाच ते सहा वर्षांपासून असताना या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.हिवरी व हिवरखेडा जवळपास दीड ते दोन हजार लोकसंख्येचे गाव असून दोन्ही गावांच्या मधून वाघूर नदी वाहते. नदीचे पात्र मोठे असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर नदीला पाणी असते. हिवरी व हिवरखेडा गावातील लोकांना दोन्ही गावात जाण्यासाठी नदी ओलांडून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याचप्रमाणे पिंपळगाव कमानी, जांभूळ, वडगाव या गावांना जाण्यासाठी हिवरखेडा- पिंपळगाव हा रस्ता सोयीस्कर असून दळणवळणाच्या साधनांबरोबर शेतात जाण्यासाठी हा रस्ता मुख्य असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना नदीच्या पाण्यातून बिकट वाट काढून चालावे लागत आहे. विशेष म्हणजे हा जिवघेणा खेळ काही वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी दोन्ही गावांच्या संपकार्साठी पुलाची मागणी जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.जलसंपदा मंत्र्यांना ग्रामपंचायतकडून पत्रहिवरखेडा दिगर व हिवरी या दोन्ही गावांच्यामध्ये फरशी पुल करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन व वाघूर लघूपाटबंधारे विभाग यांच्याकडे वडगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती सरंपच केशव पाटील यांनी दिलीे.