शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी नदीतून करावा लागतो जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 20:11 IST

हिवरी व हिवरखेडा गावातील स्थिती : पावसाळ्यात गावकऱ्यांना इतर गावांशी संपर्क साधणे होते कठीण

मनोज जोशी।पहूर,ता. जामनेर : हिवरी व हिवरखेडा गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात टाकून वाघूर नदीच्या पाण्यातून जावे लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यात या गावातील ग्रामस्थांना पाण्यातून बिकट वाट काढावी लागत असून याठिकाणी पुलाची मागणी पाच ते सहा वर्षांपासून असताना या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.हिवरी व हिवरखेडा जवळपास दीड ते दोन हजार लोकसंख्येचे गाव असून दोन्ही गावांच्या मधून वाघूर नदी वाहते. नदीचे पात्र मोठे असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर नदीला पाणी असते. हिवरी व हिवरखेडा गावातील लोकांना दोन्ही गावात जाण्यासाठी नदी ओलांडून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याचप्रमाणे पिंपळगाव कमानी, जांभूळ, वडगाव या गावांना जाण्यासाठी हिवरखेडा- पिंपळगाव हा रस्ता सोयीस्कर असून दळणवळणाच्या साधनांबरोबर शेतात जाण्यासाठी हा रस्ता मुख्य असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना नदीच्या पाण्यातून बिकट वाट काढून चालावे लागत आहे. विशेष म्हणजे हा जिवघेणा खेळ काही वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी दोन्ही गावांच्या संपकार्साठी पुलाची मागणी जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.जलसंपदा मंत्र्यांना ग्रामपंचायतकडून पत्रहिवरखेडा दिगर व हिवरी या दोन्ही गावांच्यामध्ये फरशी पुल करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन व वाघूर लघूपाटबंधारे विभाग यांच्याकडे वडगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती सरंपच केशव पाटील यांनी दिलीे.