शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

तुषारद्वारे पिके वाचवण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST

धरणगाव : आठ दिवसांपासून अचानक पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप पिकांना वाचवण्यासाठी ...

धरणगाव : आठ दिवसांपासून अचानक पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप पिकांना वाचवण्यासाठी आता पावसाळ्यात तुषार व ठिबकच्या साह्याने पाणी देण्याची वेळ ओढवली आहे. अनेकांनी पाणी देण्यास सुरुवात केली.

धरणगावसह परिसरात १० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे सोयाबीन, मका, उडीद, मूग, मटकी ही पिके जगवण्यासाठी शेतकरी ठिबक व तुषार सिंचनाद्वारे पाणी देत आहेत; परंतु अनेकांकडे पाण्याची सुविधा नसल्याने दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कारण लागवड खर्च मोठ्या प्रमाणात करून खरीप पेरणी पूर्ण केली. आता पाऊस थांबल्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. आता उन्हाची तीव्रता वाढू लागली असून, कोवळी पिके माना टाकत आहेत.