शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जिल्ह्यात १५ मेपर्यंत कडक निर्बंध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:15 IST

जळगाव : जिल्ह्यात सध्या लागू असलेले कडक निर्बंध १५ मेपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. ...

जळगाव : जिल्ह्यात सध्या लागू असलेले कडक निर्बंध १५ मेपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. शासनाने २२ एप्रिलपासून १ मेपर्यंत संचारबंदीसह सुधारित विशेष निर्बंध लागू केले होते. हे निर्बंध शासनाने १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी राऊत यांनीही जिल्ह्यातील संचारबंदीसह विविध निर्बंध १५ मेपर्यंत कायम ठेवले आहेत.

शासनाने २२ एप्रिल रोजी आदेश देऊन सर्व आवश्यक सेवा, खाद्य विक्री दुकाने, भाजी व दूध विक्री केंद्र सकाळी सात ते अकरा या वेळेतच खुली ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी हे निर्बंध फक्त १ मे सकाळी सात वाजेपर्यंतच लागू करण्यात आले होते. मात्र, राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शासनाने हे निर्बंध १५ मे रोजी सकाळी सातपर्यंत लागू केले आहेत. या आदेशानुसार लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन करण्याची जबाबदारी ही संयुक्तरित्या पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती शिक्षेस पात्र राहील.

२२ एप्रिल रोजी पारित केलेल्या आदेशात शासकीय कार्यालयात १५ टक्के उपस्थिती, लग्न समारंभ दोन तासातच करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच इतर सर्व निर्बंध हे १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत लागू करण्यात आले आहेत.