शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

एमआयएमच्या राज्यस्तरीय नेत्यांनी मुस्लिम समाजाची दिशाभूल करणे थांबवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:15 IST

येथील महानगरपालिकेच्या महापौर- उपमहापौर पदाच्या निवडणूकीत एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या उमेदवारांना समर्थन देऊन शिवसेनेला महापौर- उपमहापौर पदाकरीता मतदान केले. ...

येथील महानगरपालिकेच्या महापौर- उपमहापौर पदाच्या निवडणूकीत एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या उमेदवारांना समर्थन देऊन शिवसेनेला महापौर- उपमहापौर पदाकरीता मतदान केले. यामुळे एमआयएम चे महाराष्ट्र कार्याध्यक्ष अ.गफ्फार कादरी यांनी पत्रकार परिषद घेऊन जळगांव एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांसह एमआयएमच्या तिन्ही नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस देऊन निलंबन करीत असल्याचे घोषित केले. एमआयएमचे म्हणणं आहे की, आपण कोणासही पाठिंबा द्यायचा नाही.

खरे पहिले तर, एमआयएमचे औरंगाबाद येथील खासदार इम्तियाज जलील यांनी दि. ९ मार्च रोजी जाहिर वक्तव्य केले होते की, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही कोणासही पाठिंबा देऊ. तसेच, एमआयएमच्या प्रदेशाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांना अमरावती मध्ये एमआयएमला शिवसेना व काँग्रेस ने पाठिंबा दिलेला चालतो, परंतु इकडे जळगाव मध्ये शिवसेनेला दिलेला पाठिंबा चालत नाही का ? एमआयएम पक्षाने साधा व्हीप देखील काढला नव्हता.

जळगांवच्या नगरसेवकांचे निलंबन व कारणे दाखवा नोटीस दिली जातेय. म्हणजे खासदार काय बोलतात व एमआयएम चे राज्यस्तरीय नेते काय बोलतात. या नेत्यांनी अगोदर ठरवून घ्यायला पाहिजे की, महाराष्ट्र मध्ये त्यांना काय करायचं आहे. प्रत्येक वेळेस संधिसाधूपणा चालत नाही. एमआयएमचे राज्यस्तरीय नेते खोटेनाटे बोलून संभ्रम निर्माण करून जळगांव च्या भोळ्या मुस्लिम समाजाची दिशाभूल करीत आहे, असेही काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जमील शेख यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.