शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य शासनाची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बळीराजा हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतक-यालाच केंद्रबिंदू मानून आपली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बळीराजा हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतक-यालाच केंद्रबिंदू मानून आपली वाटचाल केली आहे. तसेच रुंद सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावात असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. सोमवारी ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजीत कृषी संजीवनी उपक्रमाच्या उदघाटनपर कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतक-यांना बांधावर खत वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी संभाजी ठाकूर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, कृषिभूषण शेतकरी अनिल सपकाळे, भादली बु. येथील सरपंच मिलिंद चौधरी, नवनिर्मिती शेतकरी मंडळ असोदाचे शेतकरी किशोर चौधरी उपस्थित होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते रुंद सरी वरंबा पद्धतीचे व्हिडिओचे अनावरण करून माहिती दिली. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने यावेळी आसोदा व भादली बु. येथील शेतकरी गटांना बांधावर खत वाटप देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.