शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य शासनाची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बळीराजा हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतक-यालाच केंद्रबिंदू मानून आपली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बळीराजा हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतक-यालाच केंद्रबिंदू मानून आपली वाटचाल केली आहे. तसेच रुंद सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावात असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. सोमवारी ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजीत कृषी संजीवनी उपक्रमाच्या उदघाटनपर कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतक-यांना बांधावर खत वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी संभाजी ठाकूर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, कृषिभूषण शेतकरी अनिल सपकाळे, भादली बु. येथील सरपंच मिलिंद चौधरी, नवनिर्मिती शेतकरी मंडळ असोदाचे शेतकरी किशोर चौधरी उपस्थित होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते रुंद सरी वरंबा पद्धतीचे व्हिडिओचे अनावरण करून माहिती दिली. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने यावेळी आसोदा व भादली बु. येथील शेतकरी गटांना बांधावर खत वाटप देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.