शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य शासनाची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बळीराजा हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतक-यालाच केंद्रबिंदू मानून आपली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बळीराजा हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतक-यालाच केंद्रबिंदू मानून आपली वाटचाल केली आहे. तसेच रुंद सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावात असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. सोमवारी ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजीत कृषी संजीवनी उपक्रमाच्या उदघाटनपर कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतक-यांना बांधावर खत वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी संभाजी ठाकूर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, कृषिभूषण शेतकरी अनिल सपकाळे, भादली बु. येथील सरपंच मिलिंद चौधरी, नवनिर्मिती शेतकरी मंडळ असोदाचे शेतकरी किशोर चौधरी उपस्थित होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते रुंद सरी वरंबा पद्धतीचे व्हिडिओचे अनावरण करून माहिती दिली. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने यावेळी आसोदा व भादली बु. येथील शेतकरी गटांना बांधावर खत वाटप देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.