शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

बोरखेडे बुद्रूक येथे जलसंधारण कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 11:06 IST

मिशन ५०० कोटी जलसाठा अभियान सुरू करण्यात आले आहे.

गणेशपूर, ता.चाळीसगाव : मिशन ५०० कोटी लीटर जलसाठा अभियानांतर्गत चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडे बुद्रुक येथे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.ईडीचे सहआयुक्त उज्ज्वलकुमार चव्हाण यांच्या प्रेरणेने शेखर निंबाळकर व तुषार निकम यांच्या मार्गदर्शनाखाली जलमित्र विलास पाटील यांच्या प्रयत्नातून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात आली.कोरोनाच्या बिकट परिस्थितीतही भारतीय जैन संघटना व नाम फाउंडेशनच्या माध्यमातून गाव दुष्काळमुक्त व पाणीदार करण्याचे उद्दिष्ट हाती घेतले आहे. गाव शिवारात लोकसहभागातून जलसंधारणाचे काम मागील वर्षापासून सुरू आहे. मिशन ५०० कोटी लीटर जलसाठा अंतर्गत नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे.याप्रसंगी गाव समन्वयक विलास पाटील, अरूण पाटील, नाना पाटील, साहेबराव चित्ते, प्रवीण पाटील, संदीप पाटील, प्रज्वल पाटील व ऑपरेटर संतोष राठोड उपस्थित होते.

टॅग्स :WaterपाणीChalisgaonचाळीसगाव