शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बेलगंगेसाठी बँकेला साकडे

By admin | Updated: May 19, 2014 02:09 IST

बेलगंगा साखर कारखाना सुरू करावा या मागणीसाठी शिष्टमंडळ जिल्हा बँक चेअरमन व संचालक मंडळातील सदस्यांना भेटले.

चाळीसगाव : बेलगंगा साखर कारखाना सुरू करावा या मागणीसाठी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, कारखाना प्रशासक यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी यांचे शिष्टमंडळ जिल्हा बँक चेअरमन व संचालक मंडळातील सदस्यांना भेटले. पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपयांचा हप्ता भरून इतर रक्कमही वर्षभरात परतफेड करण्यासंबंधी बँकेला पत्र सादर करण्यात आले. बेलगंगा कामगार युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धीरज येवले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बँक चेअरमन, आमदार चिमणराव पाटील व संचालकांशी यासंबंधी चर्चा केली. कारखाना सुरू करण्यासाठी दवे फायनान्स कंपनी, पुणे या संस्थेने पाच कोटी रुपये बँकेला पहिला हप्ता भरण्यास तयार आहोत, असे कारखाना प्रशासकांना लेखी कळविले होते. त्यानुसार प्रशासकांनी बँकेला ही बाब कळविली व त्यानंतर कारखाना स्थळावर प्रशासक यांनी सर्वसाधारण सभा घेऊन सभासदांशी चर्चा केली. त्यात कारखाना सुरू करण्याचा ठराव सभासदांनी एकमताने मंजूर केला. प्रशासकासह सभासदांना बँकेने चर्चेसाठी बोलविले होते. त्यानुसार शिष्टमंडळाने कारखाना सुरू करण्याबाबतचे पत्र, सभासदांनी मंजूर केलेला ठराव या वेळी देण्यात आले व पाच कोटी रु.चा पहिला हप्ता बँकेत भरल्यानंतर कारखान्याचे कर्ज ‘वन टाईम सेटलमेंट’ (ओटीएस) या तत्त्वावर हिशोब करून उर्वरित रक्कम ११ महिन्यात भरण्यासंबंधी या वेळी शिष्टमंडळाने बँक चेअरमन पाटील यांच्याशी चर्चा केली. ऊस उत्पादकांचे हाल बेलगंगा बंद असल्यामुळे परिसरातील साखर कारखाने मनमानी करून उसाला कवडीमोल भाव देऊन शेतकर्‍यांची आर्थिक लूट करीत आहे. शेतकरी, कामगार हित लक्षात घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी बँकेने परवानगी द्यावी, अशी मागणी धीरज येवले व शिष्टमंडळाने केली. बेलगंगा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच बँकेच्या बैठकीत ठेवून त्यासंबंधी सकारात्मक निर्णय घेण्याबाबत आवश्यक विचार करू व तसे आपल्याला कळवू, असे आश्वासन बँक चेअरमन चिमणराव पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात भडगावचे माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, जि.प. सदस्य प्रभाकर जाधव, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महेंद्र पाटील, तालुकाप्रमुख धर्मा काळे, जळगावचे शहरप्रमुख गजानन मालपुरे, कारखाना प्रशासक सुभाष येवले, व्ही.आर. पाटील, देवळीचे सरपंच भगवान पाटील, अलवाडी सरपंच संजय पाटील, तामसवाडी सरपंच विक्रम पाटील, सायगावचे नथ्थू पाटील, किरण राखुंडे, शिंदी सरपंच अनिल जाधव, बहाळचे सोपान महाजन, साहेबराव काळे, बापू श्यामराव पाटील, बापू देवसिंग पाटील हातगाव यांचेसह चाळीसगाव तालुक्यातील पन्नास ते साठ ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)