शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:20 IST

जळगाव : संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा नामपर प्रकरणातील भगवंताचे नामसामर्थ्य सांगणारा असा हा गोड अभंग आहे. महाराज म्हणतात, जो ...

जळगाव : संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा नामपर प्रकरणातील भगवंताचे नामसामर्थ्य सांगणारा असा हा गोड अभंग आहे. महाराज म्हणतात, जो मुखाने हरि नामाचा सर्वकाळ उच्चार करतो, तो सर्व सुखाचा अधिकारी होतो. ज्या साधकाच्या मुखात नामाचे साधन आहे असा साधक हा श्रेष्ठ होतो. तुकाराम महाराज म्हणतात, की असा साधक हा विरळच आहे. महाराज प्रमाण देतात..

विरळा ऐसा कोणी, तुका त्यासी लोटांगणी, जो साधक नामाची साधना करतो, मुखाने सदा सर्वदा भगवंताचे स्मरण करतो, तो सर्व सुखांचा अधिकारी होतो.आता महाराजांनी पहिल्या चरणात, सर्व सुख हा शब्द संसारातील सुख या आशयाने नसून परमार्थ तत्त्व या आशयाने आला आहे, तर परमार्थमध्ये सुख या शब्दाचा अर्थ म्हणजे ब्रह्मसुख,आप्तसुख व मोक्ष सुख, अशा आशयाने घ्यायचा आहे. महाराज म्हणतात जो साधक नामाची साधना सदासर्वकाळ करतो. तो परमार्थ तत्त्वाच्या आशेने सुखी होतो. अशाप्रकारे महाराजांनी नामाचा महिमा सांगितला आहे.