शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
5
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
6
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
7
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
8
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
9
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
10
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
11
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
12
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
13
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
14
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
15
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
16
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
17
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
18
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
19
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
20
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?

काहींना बोट धरून मोठे केले, अनेक जण विसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 00:49 IST

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी चिमटे घेत जोरदार फटकेबाजी केली.

जळगाव : जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी गिरीश महाजन व मी देखील फार वेळ देऊ शकलो नाही. उदय वाघ यांनी यश मिळविले. ज्यांनी यश दिले ती जनता व कार्यकर्त्यांना विसरू नका त्यांची जाण ठेवा.   काही नवीन आले त्यांना येथील संस्काराने बोट धरून मोठे केले, ते मोठे झाले याचा आनंद आहे. अनेक जण विसरत चाललेत.  किशोर काळकरांचा संपर्क नसतो,  अशा शब्दात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी चिमटे घेत जोरदार फटकेबाजी केली. भाजपा जिल्हा कार्यालयात पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्काराचा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता.  पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, , खासदार ए.टी. पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार स्मिता वाघ, आमदार उन्मेश पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, बेटी बचाव अभियानाचे राष्टÑीय समन्वयक डॉ. राजेंद्र फडके, सह संघटन मंत्री किशोर काळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.  या जिल्ह्यात २/३ संस्था ताब्यात आहेत. हे अनेक वर्षातील लढ्याचे, कष्टाचे फळ आहे. १९८० च्या कालखंडात पक्ष शून्य होता. दोन सदस्य पंचायत समितीचे व एक जिल्हा परिषदेत होता. पण कार्यकर्त्यांच्या बळावर ताकद वाढत गेली.  अनेक विरोध सहन करत ही ताकद वाढली. ३३ सदस्य निवडून आले, पण आकडा ३४ चाखडसे म्हणाले, नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत  गिरीश महाजन व्यस्त होते त्यामुळे ते व मीदेखील फारसा वेळ जिल्ह्यात देऊ शकलो नाही. उदय बापूंचे नेतृत्व निवडणुकीत होते. बºयाच गोष्टी या मलाही माहित नसतात. ३३ सदस्य निवडून आले पण आकडा ३४ झाला हे देखील मला माहित नव्हते.पक्षाने स्वबळावर ३३ जागांवर यश मिळविले. सत्ता ही आमचीच असेल. ३४ चा आकडाही आम्ही पूर्ण केला असल्याचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ प्रास्ताविकात म्हणाले. २०१२ मध्ये पक्षाला ३ लाख ३० हजाराचे मताधिक्य होते ते यावेळी ५ लाख ५० हजारावर गेले आहे. संघटन, नियोजन व विकास हे ध्येय असल्याचेही ते म्हणाले. सदस्यांचा सत्कार यावेळी जिल्हा परिषदेत नव्याने निवडून आलेल्या ३३ सदस्यांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.  गट स्थापन करू         - जलसंपदामंत्री४० पेक्षा जास्त यश मिळवायचा आपला संकल्प होता पण तो पूर्ण करता आला नाही याचे शल्य असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले. येत्या दोन दिवसात पक्षाचा गट स्थापन करायचा आहे, त्या दृष्टीने तयार रहा. पूर्ण बहुमत मिळाले असते तर अधिक आनंद झाला असता. मिळालेले यश कार्यकर्त्याच्या जोरावर असल्याने त्यांचे अभिनंदनही महाजन यांनी केले.उतू नका मातू नका-चंद्रकांत पाटीलकोणाचीही मदत न घेता, युती न करता पक्षाला या जिल्ह्णात यश मिळाले. अनेकांच्या ताकदीने ते मिळाले आहे.  पण एक धोका असतो. यश मिळाले ते डोक्यात जाऊ देऊ नका. उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले. केंद्र व राज्याच्या अनेक योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवून खूप काम करा, असेही ते यावेळी म्हणाले.