शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सोलर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 21:56 IST

सोलर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांनी  ८ रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देन्याय न मिळाल्यास आगामी निवडणुकांवर टाकणार बहिष्कारलोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

चाळीसगाव, जि.जळगाव : सोलर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांनी  ८ रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. लोकशाही मार्गाने न्याय न मिळाल्यास आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकून राजकीय नेत्यांना गावबंदीचा इशारा देण्यात आला.बोढरे, शिवापूर शिवारात सुमारे १२०० एकर शेतजमिनी सोलर कंपन्यांनी लाटल्याप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करूनही न्याय मिळत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी सत्तेचा दुरूपयोग करून या बेकायदेशीर सोलर कंपन्यांना पाठीशी घालताहेत, असा आरोप पीडित शेतकऱ्यांनी केला आहे.महसूल राज्यमंत्र्यांकडे चौकशी अहवाल पाठवून वेळीच आम्हा पीडितांना न्याय नाही मिळाला तर निवडणुकांवर बहीष्कार तर राहील तसेच राजकीय नेत्यांना गावात फिरकू देणार नाही, असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी जाहीर पाठिंबा देऊन किसनराव जोर्वेकर यांनी सांगितले की, शेतकºयां ही वेळ यावी हे मोठे दुर्दैव आहे. लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असून कंपनीला पाठिशी घालताहेत. निवडणुकांंवर बहिष्कार घालण्याची वेळ तालुक्यातील शेतकºयांवर यावी हे लोकशाहीसाठी घातक आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपChalisgaonचाळीसगाव