शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

ग्राहकांसोबतच्या संपर्कासाठी महावितरणला सोशल मीडियाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:12 IST

जळगाव : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) ग्राहकांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया आणि विविध प्रिंट माध्यमांचा वापर करत ...

जळगाव : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) ग्राहकांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया आणि विविध प्रिंट माध्यमांचा वापर करत आहे. तसेच ग्राहकांना त्यांच्या अडचणी व समस्यांबाबत तक्रार करण्यासाठी महावितरणतर्फे तक्रार निवारण केंद्र व संपर्कासाठी नि:शुल्क दूरध्वनी सेवाही कार्यान्वित केली आहे.

खान्देशात महावितरणचे साडेअकरा लाख घरगुती ग्राहक आहेत. यामध्ये सर्वाधिक ६ लाख ८६ हजार ४०१ ग्राहक जळगाव जिल्ह्यात आहेत. तसेच धुळे जिल्ह्यात ३ लाख १२ हजार ३९० ग्राहक असून, नंदुरबार जिल्ह्यात १ लाख ७४ हजार १३४ ग्राहक आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने महावितरणतर्फे ग्राहकांच्या घरोघरी जाऊन रीडिंग न घेता, तीन महिने सरासरी बिले देण्यात आली. मात्र, देण्यात आलेले बिल हे जादा रकमेचे असल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांनी महावितरणकडे केल्या होत्या. या तक्रारींबाबत महावितरणने कशा पद्धतीने सरासरी वीजबिल आकारण्यात आले आहे, याची सविस्तर माहिती सोशल मीडियाच्या विविध साधनातून व वृत्तपत्रांमधून ग्राहकांपर्यंत पोहोचविली आहे. यामुळे अनेकांचे समाधान झाल्याने तक्रारीही कमी झाल्या आहेत.

महावितरणचे जनमित्रही ग्राहकांपर्यंत पोहोचून, त्यांनी विजबिलाबाबत नागरिकांच्या तक्रारी दूर करण्याचे काम केल्याची माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांनी दिली.