शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

ग्राहकांसोबतच्या संपर्कासाठी महावितरणला सोशल मीडियाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:12 IST

जळगाव : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) ग्राहकांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया आणि विविध प्रिंट माध्यमांचा वापर करत ...

जळगाव : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) ग्राहकांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया आणि विविध प्रिंट माध्यमांचा वापर करत आहे. तसेच ग्राहकांना त्यांच्या अडचणी व समस्यांबाबत तक्रार करण्यासाठी महावितरणतर्फे तक्रार निवारण केंद्र व संपर्कासाठी नि:शुल्क दूरध्वनी सेवाही कार्यान्वित केली आहे.

खान्देशात महावितरणचे साडेअकरा लाख घरगुती ग्राहक आहेत. यामध्ये सर्वाधिक ६ लाख ८६ हजार ४०१ ग्राहक जळगाव जिल्ह्यात आहेत. तसेच धुळे जिल्ह्यात ३ लाख १२ हजार ३९० ग्राहक असून, नंदुरबार जिल्ह्यात १ लाख ७४ हजार १३४ ग्राहक आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने महावितरणतर्फे ग्राहकांच्या घरोघरी जाऊन रीडिंग न घेता, तीन महिने सरासरी बिले देण्यात आली. मात्र, देण्यात आलेले बिल हे जादा रकमेचे असल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांनी महावितरणकडे केल्या होत्या. या तक्रारींबाबत महावितरणने कशा पद्धतीने सरासरी वीजबिल आकारण्यात आले आहे, याची सविस्तर माहिती सोशल मीडियाच्या विविध साधनातून व वृत्तपत्रांमधून ग्राहकांपर्यंत पोहोचविली आहे. यामुळे अनेकांचे समाधान झाल्याने तक्रारीही कमी झाल्या आहेत.

महावितरणचे जनमित्रही ग्राहकांपर्यंत पोहोचून, त्यांनी विजबिलाबाबत नागरिकांच्या तक्रारी दूर करण्याचे काम केल्याची माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांनी दिली.