शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सहावे डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन जळगावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 17:40 IST

24 रोजी उद्घाटन : महिलांना केंद्रबिंदू मानून संमेलनाचे विचारसूत्र

ठळक मुद्दे दिग्गज विचारवंत सहभागी होणार संमेलनाचे विचारसूत्र महिलाच

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 12 - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षाच्या पाश्र्वभूमीवर सहावे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन जळगाव येथे 24 सप्टेंबर रोजी  सकाळी 9 ते संध्याकाळी सहा या वेळेत कांताई सभागृहात होणार आहे.  यावेळी दिग्गज विचारवंत सहभागी होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष साजीद शेख यांनी मंगळवारी दुपारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी संमेलनाचे प्रमुख संयोजक मुकूंद सपकाळे, जिल्हा महिला असोसिएशनच्या अध्यक्षा राजकमल पाटील, वासंती दिघे,  वैशाली पाटील, अशफाक पिंजारी, फईम पटेल, डॉ. शरीफ शेख, सुधाकर पाटील, प्रा. दिंगबर कटय़ारे उपस्थित होते.प्रगतीशील लेखक संघ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समिती आणि पुरोगामी समविचारी संघटना यांच्या संयुक्तविद्यमाने भारतर} डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार  सर्वसामान्य नागरिकांपयर्ंत पोहचावे या हेतूने एकूण 10 संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आतार्पयत नागपूर, नाशिक, पुणे, भोर, नांदेड येथे हे संमेलन झाले. आता जळगावात महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समिती, जिल्हा महिला असोसिएशन आणि पुरोगामी समविचारी संघटनेच्यावतीने 24 रोजी सहावे संमेलन होणार आहे.  उद्घाटन प्रा. डॉ. अंजली मायादेव आंबेडकर यांच्याहस्ते होणार आहे.  त्यानंतर त्यांचे बीज भाषण होईल.यावेळी अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी उपस्थित राहणार आहे. त्यानंतर प्रथम सत्रात ‘हिंदू कोड बिल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ याविषयावर प्रा. श्रुती तांबे तर दुस:या सत्रात ‘अल्पसंख्यांक स्त्रीया आणि संविधान’ या विषयावर विचारवंत डॉ. रजिया पटेल, तिस:या सत्रात ‘स्त्री शिक्षणाची वर्तमान परिस्थिती’ या विषयावर डॉ. भारती पाटील, ‘जागतिकीकरणाचे स्त्रीयांवरील परिणाम’ या विषयावर प्रा. विनया मालती हरि तर समारोपाच्या सत्रात ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्रा. पुष्पा भावे, कॉ. डॉ. भालचंद्र कांगो हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार असल्याचे  पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.  नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

संमेलनाचे विचारसूत्र महिलाच या संमेलनाचे वैशिष्ट म्हणजे, महिलांच्या मानवी जीवन जगण्याच्या हक्कासाठी उपयोगी ठरणारा दिशादर्शक दृष्टीकोन ठेवून, महिलांना केंद्रबिंदू मानून संमेलनाचे विचारसूत्र महिलाच आहे.