शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मुंबईकडे जाणाऱ्या सहा गाड्या ३० जून पर्यंत स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:17 IST

कोरोना परिणाम : प्रवाशांना तिकीट खिडकीवर तात्काळ परतावा मिळणार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ ...

कोरोना परिणाम : प्रवाशांना तिकीट खिडकीवर तात्काळ परतावा मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ विभागातून धावणाऱ्या १४ रेल्वे ३० जून पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून, या मध्ये जळगाव रेल्वे स्टेशनवर थांबा असलेल्या पाच रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान, स्थगित करण्यात आलेल्या गाड्यांमुळे प्रवाशांना तिकीट खिडकीवर तिकीट दाखविल्यानंतर केव्हाही तिकीट परतावा मिळणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

कोरोना मुळे राज्यात १५ मे पर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली असून, अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच घराबाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोरोनामुळे अनेक ठिकाणच्या बाजार पेठा बंद असल्याने, याचा रेल्वेच्या प्रवाशी संख्येवरही मोठा परिणाम झाला आहे. तसेच दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातून धावणाऱ्या १४ रेल्वे गाड्या ३० जून पर्यंत स्थगित केल्या आहेत.

या गाड्यां मध्ये गाडी क्रमांक (०२१११-१२) अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०२०४१-४२) नागपूर-पुणे एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०२०३५-३६) पुणे- नागपूर एक्स्प्रेस, गाडी क्रमांक(०२११७-१८) पुणे-अमरावती एक्स्प्रेस व गाडी क्रमांक( ०११३७-३८) नागपूर अहमदाबाद एक्स्प्रेस ही गाडी ३० जून पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने राजधानी एक्स्प्रेस आता आठवड्यातून दोनच दिवस चालविण्याचा निर्णय घेतला असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे समजते.