शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

जळगावात दहशतवादाच्या निषेधार्थ मूक रॅली

By admin | Updated: May 21, 2017 13:35 IST

जळगावकरांनी केला दहशतवाद संपविण्याचा निर्धार. भव्य रॅलीने घडविले एकता व देशभक्तीचे दर्शन

 जळगाव,दि.21- दहशतवाद ही एक कीड असून ती मुळासकट नष्ट करण्याची गरज आहे.  त्यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे असल्याचा संदेश देत हजारो जळगावकर नागरिक रविवारी सकाळी शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरले. कोणतीही घोषणाबाजी न करता दहशतवादाचे भूत संपविण्याचा निर्धार ‘दहशतवादी विरोधी दिना’निमित्त काढण्यात आलेल्या रॅलीतून व्यक्त करण्यात आला. 

स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ तसेच युवाशक्ती फाउंडेशन यांच्यावतीने  रविवारी काढलेल्या सर्वधर्मीय दहशतवादविरोधी रॅलीत जळगावकर नागरिक व विविध संघटना स्वयंस्फूर्तीने मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या. 
शनिपेठेतून सुरू झालेली रॅली शास्त्री टॉवर चौक, नेहरू चौक मार्गे खान्देश सेंट्रल परिसरात पोहचली. त्याठिकाणी कन्यारत्न सर्कल नजीक रॅलीचे सभेत रुपांतर झाले. या ठिकाणी दहशतवादाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी  श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक कैलास सोनवणे, युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललीत कोल्हे, स्थायी समिती सभापती वर्षा खडके, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दीपक घाणेकर, अनिल सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, माजी उपमहापौर करीम सालार, डॉ. संजय शेखावत, जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके, सिद्धांत बाफना, मनोहर पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.