शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

शहीद भगतसिंह समग्र वाङ्‌मय शासनाने प्रकाशित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 16:13 IST

शहीद भगतसिंह हे तरुणांचे आदर्श असून त्यांचे समग्र वाङ्‌मय महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करावे, अशी मागणी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेने केली आहे.

ठळक मुद्देचाळीसगावी मागणीवीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेने दिले निवेदन

चाळीसगाव : शहीद भगतसिंह हे तरुणांचे आदर्श असून त्यांचे समग्र वाङ्‌मय महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करावे, अशी मागणी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेने केली आहे. मंगळवारी परिषदेने या मागणीचे निवेदन तहसीलदार अमोल मोरे यांना दिले.जून २००६ मध्ये शहीद भगतसिंह समग्र वाङ्‌मयासंदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलले गेले. निवृत्त न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांच्या अध्यक्षतेखाली शहिद भगतसिंह जनशताब्दी समिती स्थापन करण्यात आली. त्यात डॉ. नरेंद्र दाभोळकर,प्रा. डॉ. एन. डी. पाटील,अ‍ॅड. गोविंद पानसरे,डॉ.रावसाहेब कसबे,भाई वैद्य,प्रा. पुष्पा भावे,डॉ. भास्कर ल. भोळे, रा. प. नेने,आचार्य शांताराम गरुड,डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, असगरअली इंजिनिअर,डॉ. अशोक ढवळे, ज्योती म्हापसेकर,डॉ. रत्नाकर महाजन,आ. उल्हास पवार, अ‍ॅड. जयदेव गायकवाड हे मान्यवर सदस्य म्हणून होते. या समितीच्या माध्यमातून शहिद भगतसिंह समग्र वाङ्‌मय दत्ता देसाई यांच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आले. त्यात भगतसिंह यांच्या ८० दस्तऐवजांचा समावेश आहे. भगतसिंह यांची पत्रे, त्यांची तुरुंग डायरी, त्यांनी लिहिलेली पुस्तके अशी बरीच माहिती त्या ग्रंथात आहे. न्या.पी.बी.सावंत यांची दिर्घ प्रस्तावना या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. हे पुस्तक खाजगी प्रकाशन संस्थेमार्फत प्रकाशित केले जात आहे. त्यामुळे हे प्रेरणादायी वाङ्‌मय शासनाने प्रकाशित केल्यास त्याची किंमत कमी होऊन सर्वसामान्यांना ते सहज उपलब्ध होईल. शासनाने मागणीचा विचार करावा. असेही निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर राज्य प्रवक्ते पंकज रणदिवे,तालुकाध्यक्ष पंकज पाटील,जिल्हा सचिव भूषण सूर्यवंशी, तुषार देसले, दीपक पाटील, राहुल राजपूत, नीलेश गायकवाड, विनोद शिंपी, पवन निकुंभ, पंकज पवार यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणChalisgaonचाळीसगाव