शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पिंपळकोठा अपघातापेक्षा किनगावच्या अपघाताची भीषणता अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : यावलजवळ झालेल्या अपघातात दोन चिमुरड्यांसह पंधरा जण ठार झाल्याच्या घटनेने दोन वर्षांपूर्वी महामार्गावरील पिंपळकोठा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : यावलजवळ झालेल्या अपघातात दोन चिमुरड्यांसह पंधरा जण ठार झाल्याच्या घटनेने दोन वर्षांपूर्वी महामार्गावरील पिंपळकोठा येथे झालेल्या अपघाताच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत. या अपघातात ९ जण ठार तर ८ जण जखमी झाले होते. महामार्गावर असलेल्या खड्ड्यात ट्रकचे चाक गेले व त्यात ट्रकच्या स्टेअरींगचा एक्सल तुटल्याने हा ट्रक समोरून येणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळीपिवळीवर आदळला. त्यात ९ जण जागीच ठार झाले होते.

दैव बलवत्तर म्हणून सिमरन भानुसा ही दीड वर्षांची मुलगी बचावली होती. २३ डिसेंबर २०१९ रोजी हा अपघात झाला होता. पिंपळकोठा गावानजीक झालेल्या या अपघाताला महामार्गावरील खड्डाच जबाबदार होता, असे निष्पन्न झाले होते. मात्र, हा खड्डा जितका जबाबदार होता, त्याचपध्दतीने काळीपिवळीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नसते तर इतक्या लोकांचा जीवच गेला नसता. ९ ठार व ८ जखमी असे एकूण १७ प्रवासी या वाहनात होते. या वाहनाची प्रवासीक्षमता सात प्रवाशांची होती. त्या घटनेनंतर आता पुन्हा किनगाव, ता.यावलनजीक पपई घेऊन जात असलेला ट्रक खड्ड्यामुळे पलटी झाला झाला व त्यात १३ मजूर व त्यांचे २ मुले जागीच ठार झाले. या ट्रकमध्येही १८ मजूर व २ मुले असे २० जण होते. जिल्ह्यात रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था व खड्डे हे अपघात व मृत्यूस कारणीभूत ठरत आहेत.