शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

भुसावळ तालुक्यात सात हजार लोकांनी अ‍ॅपवर नोंदवली मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:55 IST

भुसावळ तालुक्यात सुरू झालेल्या ग्राम स्वच्छता अभियानात सुमारे ७ हजार गावकऱ्यांनी आपली मते अ‍ॅपवर नोंदवली आहेत.

ठळक मुद्दे१ आॅगस्टपासून सर्वेक्षण सुरू झाले असून ३१ आॅगस्टपर्यंत ते चालणार आहे.जागृती मोहीम असून तिला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

भुसावळ जि. जळगाव : स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण २०१८ यामध्ये प्रशासनाने केलेल्या अथक परिश्रमाने शनिवारी पहिल्याच दिवशी तालुक्यात ६ हजार ९०५ लोकांनी आपली मते अ‍ॅपवर नोंदवली. ही मतनोंदणी १ आॅगस्ट पासून सुरू झाली असून ३१ आॅगस्ट पर्यंत चालणार आहे.'स्वच्छ ग्राम स्वच्छ जिल्हा' या योजनेंअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ हा उपक्रम केंद्र शासनाच्या माध्यमातून पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयातर्फे संपूर्ण देशभरात सुरू आहे. गेल्या १ आॅगस्टपासून हे सर्वेक्षण सुरू झाले असून ३१ आॅगस्टपर्यंत ते चालणार आहे.या सर्वेक्षणातून जिल्हा व राज्यांना रँक तथा क्रमवारी दिली जाणार आहे. त्यासाठी अँड्राईड मोबाईलमध्ये एसएसजी २०१८ हे अ‍ॅप डाऊनलोड करायचे असून त्यात विचारलेल्या ८ प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. अभियानाची माहिती, गावातील स्वच्छतेची सुधारणा, घनकचरा विल्हेवाट, ओल्या कचºयाची विल्हेवाट, वय, लिंग, शिक्षण व व्यवसाय अशा प्रश्नांची उत्तरे आपल्या गावासंदर्भात द्यायची असून त्यासाठी पर्याय दिलेले आहेत.तालुक्यात मोहीम सुरूया संदर्भातील अधिक जनजागृती मोहिमेस जि. प .चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार भुसावळ तालुक्यात प्रारंभ झाला आहे. तीन दिवशीय ही जागृती मोहीम असून तिला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, ग्रामीण वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी अशा कर्मचाºयांनी गावागावात जाऊन जनजागृती केली आणि अ‍ॅप डाऊनलोड करून मतनोंदणी करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, नियुक्त केलेल्या या कर्मचाºयांना तब्बल १२ तास तालुक्यातील गावात घरोघरी फिरावे लागले. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान