शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

भुसावळ तालुक्यात सात हजार लोकांनी अ‍ॅपवर नोंदवली मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:55 IST

भुसावळ तालुक्यात सुरू झालेल्या ग्राम स्वच्छता अभियानात सुमारे ७ हजार गावकऱ्यांनी आपली मते अ‍ॅपवर नोंदवली आहेत.

ठळक मुद्दे१ आॅगस्टपासून सर्वेक्षण सुरू झाले असून ३१ आॅगस्टपर्यंत ते चालणार आहे.जागृती मोहीम असून तिला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

भुसावळ जि. जळगाव : स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण २०१८ यामध्ये प्रशासनाने केलेल्या अथक परिश्रमाने शनिवारी पहिल्याच दिवशी तालुक्यात ६ हजार ९०५ लोकांनी आपली मते अ‍ॅपवर नोंदवली. ही मतनोंदणी १ आॅगस्ट पासून सुरू झाली असून ३१ आॅगस्ट पर्यंत चालणार आहे.'स्वच्छ ग्राम स्वच्छ जिल्हा' या योजनेंअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ हा उपक्रम केंद्र शासनाच्या माध्यमातून पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयातर्फे संपूर्ण देशभरात सुरू आहे. गेल्या १ आॅगस्टपासून हे सर्वेक्षण सुरू झाले असून ३१ आॅगस्टपर्यंत ते चालणार आहे.या सर्वेक्षणातून जिल्हा व राज्यांना रँक तथा क्रमवारी दिली जाणार आहे. त्यासाठी अँड्राईड मोबाईलमध्ये एसएसजी २०१८ हे अ‍ॅप डाऊनलोड करायचे असून त्यात विचारलेल्या ८ प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. अभियानाची माहिती, गावातील स्वच्छतेची सुधारणा, घनकचरा विल्हेवाट, ओल्या कचºयाची विल्हेवाट, वय, लिंग, शिक्षण व व्यवसाय अशा प्रश्नांची उत्तरे आपल्या गावासंदर्भात द्यायची असून त्यासाठी पर्याय दिलेले आहेत.तालुक्यात मोहीम सुरूया संदर्भातील अधिक जनजागृती मोहिमेस जि. प .चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार भुसावळ तालुक्यात प्रारंभ झाला आहे. तीन दिवशीय ही जागृती मोहीम असून तिला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, ग्रामीण वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी अशा कर्मचाºयांनी गावागावात जाऊन जनजागृती केली आणि अ‍ॅप डाऊनलोड करून मतनोंदणी करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, नियुक्त केलेल्या या कर्मचाºयांना तब्बल १२ तास तालुक्यातील गावात घरोघरी फिरावे लागले. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान