शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तालुक्यात सात हजार लोकांनी अ‍ॅपवर नोंदवली मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:55 IST

भुसावळ तालुक्यात सुरू झालेल्या ग्राम स्वच्छता अभियानात सुमारे ७ हजार गावकऱ्यांनी आपली मते अ‍ॅपवर नोंदवली आहेत.

ठळक मुद्दे१ आॅगस्टपासून सर्वेक्षण सुरू झाले असून ३१ आॅगस्टपर्यंत ते चालणार आहे.जागृती मोहीम असून तिला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

भुसावळ जि. जळगाव : स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण २०१८ यामध्ये प्रशासनाने केलेल्या अथक परिश्रमाने शनिवारी पहिल्याच दिवशी तालुक्यात ६ हजार ९०५ लोकांनी आपली मते अ‍ॅपवर नोंदवली. ही मतनोंदणी १ आॅगस्ट पासून सुरू झाली असून ३१ आॅगस्ट पर्यंत चालणार आहे.'स्वच्छ ग्राम स्वच्छ जिल्हा' या योजनेंअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ हा उपक्रम केंद्र शासनाच्या माध्यमातून पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयातर्फे संपूर्ण देशभरात सुरू आहे. गेल्या १ आॅगस्टपासून हे सर्वेक्षण सुरू झाले असून ३१ आॅगस्टपर्यंत ते चालणार आहे.या सर्वेक्षणातून जिल्हा व राज्यांना रँक तथा क्रमवारी दिली जाणार आहे. त्यासाठी अँड्राईड मोबाईलमध्ये एसएसजी २०१८ हे अ‍ॅप डाऊनलोड करायचे असून त्यात विचारलेल्या ८ प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. अभियानाची माहिती, गावातील स्वच्छतेची सुधारणा, घनकचरा विल्हेवाट, ओल्या कचºयाची विल्हेवाट, वय, लिंग, शिक्षण व व्यवसाय अशा प्रश्नांची उत्तरे आपल्या गावासंदर्भात द्यायची असून त्यासाठी पर्याय दिलेले आहेत.तालुक्यात मोहीम सुरूया संदर्भातील अधिक जनजागृती मोहिमेस जि. प .चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार भुसावळ तालुक्यात प्रारंभ झाला आहे. तीन दिवशीय ही जागृती मोहीम असून तिला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, ग्रामीण वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी अशा कर्मचाºयांनी गावागावात जाऊन जनजागृती केली आणि अ‍ॅप डाऊनलोड करून मतनोंदणी करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, नियुक्त केलेल्या या कर्मचाºयांना तब्बल १२ तास तालुक्यातील गावात घरोघरी फिरावे लागले. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान