शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

आरटीईसाठी ३० मार्चपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:16 IST

जळगाव : वंचित व दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यासाठी अर्ज प्रक्रियेची मुदत रविवारी होती. ...

जळगाव : वंचित व दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यासाठी अर्ज प्रक्रियेची मुदत रविवारी होती. मात्र, अधिकाधिक पालकांना अर्ज करता यावेत यासाठी ही मुदत ३० मार्चपर्यंत शिक्षण विभागाने वाढविली आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या राखीव जागांकरिता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी ३ मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. मात्र, मागील काही दिवसांपूर्वी अर्ज भरताना पालकांना ओटीपी येत नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे पालकांच्या तक्रारीनंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया थांबली होती. मागील आठवड्यात हा अडसर दूर झाला. प्रक्रिया थांबल्यामुळे बहुतांश पालकांना अर्ज करता आले नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाने ३० मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

३०६५ जागांसाठी आतापर्यंत ५१७९ अर्ज

आरटीई प्रवेशासाठी बुधवारपर्यंत जळगाव जिल्ह्यातून ५ हजार १७९ पालकांनी शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर अर्ज केले आहेत. यंदा २९६ शाळांमधील ३ हजार ६५ जागांसाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे जास्तीत जास्त पालकांना याचा लाभ होणार आहे. मात्र, अधिक अर्ज येऊनसुद्धा जागा रिक्त राहण्‍याची परंपरा दरवर्षी पाहायला मिळते.