शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पाच एकर केळीवर फिरवले रोटाव्हीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 17:50 IST

वादळी पावसाचा दुष्परिणाम : मितावली येथील शेतकऱ्याचे लाखो रुपये पाण्यात

बिडगाव, ता.चोपडा : लाखो रुपए खर्च करीत सहा महिने ऐन दुष्काळात लहान मुलाप्रमाणे वाढवलेल्या केळीच्या पिकाची मेहनत फळाला येत असतांनाच अस्माणी संकट कोसळुन ऐन पावसाळ्याच्या तोंडावर २ जुन रोजी आलेल्या गारपीट व वादळाने बहरलेल्या या केळीला नेस्तनाबुत करुन तोंडी आलेला घास हिरावला गेला. यामुळे केळी पिकाची नैसर्गिक प्रक्रीयाच थांबुन ते खराब होऊ लागल्याने मितावली येथील कैलास परबत पाटील यांना पाच एकरावरील ट्युशूच्या केळीवर रोटाव्हीटर फिरवण्याची दुर्दैवी वेळ आली.अशा प्रकारे नुकसानीत धानोरा परिसराचा मोठा समावेश होता. दिड वर्षात धानोरा शिवारातील गावांना तब्बल तीन वेळा गारपिट व वादळाचा तडाखा बसला असल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे. तर आता झालेले वादळ आणि गारांचा जोरदार फटका यामुळे े पिकांच्या मुळा तुटून पडलेल्याने नैर्सगीक प्रकिया थांबुन वाढ थांबली व ते निस्तेज होऊ लागल्याने ते काढुन फेकण्याशिवाय गत्यंतर नव्हते.दरम्यान वादळी पावसाने झालेल्या नुकसानीनंतर अनेक शेतकरीच्या दोन-तीन दिवस चुलीही पेटल्या नव्हत्या.