शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

रेल्वे हद्दीतील रस्ते झाले खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 16:24 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : स्वच्छता पंधरवड्यातही पडला विसर

भुसावळ : कोरोना अनलॉकच्या प्रक्रियेनंतर हळूहळू रेल्वे रुळावर येत आहे, मात्र शहरातील रेल्वे हद्दीतील फूटभर खोल खड्ड्यांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे या भागातील वाहनचालक तसेच नागरिकांमध्ये कमालाची नाराजी आहे. रेल्वे प्रशासनाने स्वच्छता पंधरवडा रेल्वे हद्दीत वृक्षारोपण तसेच इतर उपक्रम घेऊन साजरा केला. मात्र खड्डेमय रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा रेल्वे प्रशासनाला विसर पडला की काय, असा प्रश्न रेल्वे हद्दीतील रस्ता वापर करणाऱ्या नागरिकांना पडला आहे.रेल्वे प्रशासन आपल्या हद्दीमध्ये अगदी तसूभरही घाण पडू देत नाही. तसेच गुणवत्तापूर्ण कामे करणे हे नेहमीच रेल्वे प्रशासनाची जमेची बाजू राहिलेली आहे. दीड-दोन वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने जणू रेल्वे हद्दीमध्ये विकास कामाचा सपाटाच लावला होता. मात्र सद्य:स्थितीत रेल्वे प्रशासन उदासीन झाल्याचे निदर्शनास येत आहे. डॉ.आंबेडकर मार्ग हासुद्धा रेल्वे प्रशासनाला हस्तांतरित करण्यात आला आहे. त्याचेही काम लवकरात लवकर सुरू व्हाव,े अशी अपेक्षा या रस्त्याचा वापर करणाºया आठ ते दहा हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना आहे.सद्य:स्थितीत रेल्वे हद्दीतील विशेषत: स्टेशन रोडवरील रस्त्यांची शेतातील रस्त्यापेक्षाही बिकट परिस्थिती झाली आहे. त्यामुळे संबंधित आधिकाºयांनी दखल घेत या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.