शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

सत्तासंघर्षात रस्ता रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 15:48 IST

अमळनेरात कर भरूनही नागरिक सुविधांपासून वंचित

अमळनेर, जि.जळगाव : शहरातील धुळे रस्ता ते पिंपळे रस्ता जोडणाऱ्या वर्दळीच्या मुख्य रस्त्याला काही वर्षांपासून खड्डे पडल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. सत्ताधारी व विरोधकांच्या राजकाणनात रस्ता रखडल्याचा आरोप होत आहे.पालिकेतील सत्ता संघषार्मुळे भुयारी गटारीचा प्रश्न न्यायप्रविष्ट म्हणून न्यायालयात प्रलंबित आहे आणि भुयारी गटार होत नाही तोपर्यंत रस्ते करू नये, असे आदेश शासनाने दिल्यामुळे शहरातील काही रस्ते रखडले आहेत.धुळे रस्ता ते पिंपळे रस्ता जोडणाºया मुख्य रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ असते. काही वर्षांपासून खड्डे पडल्याने किरकोळ अपघात, पावसाळ्यात चिखल, डबके साचल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील नागरिक अनेक वर्षांपासून पालिकेचे कर भरतात. असे असूनही त्यांना रस्ते, गटारींची मूलभूत सुविधा नाही, रस्त्यालगतचे गवत काढण्यात आले नाही. तसेच डासांचे प्रमाण वाढल्याने औषध किंवा पावडर फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.नव्याने वसलेल्या कॉलनी परिसरात डांबरी रस्ते झाले. मात्र अनेक वर्षांपासून असलेल्या एलआयसी, विठ्ठलनगर भागातील रस्ते नादुरुस्त आहेत. लोकप्रतिनिधींनी भुयारी गटार राजकारण बाजूला ठेवून रस्ता विकसित करण्यासाठी अडथळे दूर करावेत आणि नागरिकाना सुविधा द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAmalnerअमळनेर