शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईमुळे धरणगावी रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:29 IST

२० दिवसांपाूसन पाणीपुरवठा ठप्प

धरणगाव : महिना लोटत आला तरी दमदार पाऊस न पडल्याने शहरासह तालुक्यात पिण्याचे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. शहराला पाणी पुररवठा करणाऱ्या तापी पात्रातील धावडा डोहातील पाणी संपूर्णत: संपल्याने गेल्या २० ते २५ दिवसापासून शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. अशात पाण्यासाठी आक्रोश करणाºया पन्नास हजार लोकवस्तीच्या शहरवासीयांना फक्त दोन टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याने पालिकेवर नागरिकांनी रोष व्यक्त करुन अचानक रास्तारको केला.तिघे आरक्षित आवर्तन संपले....धरणगाव शहरासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने १८० दशलक्ष घनमिटर पाणी आरक्षित करण्यात आले होते.पैकी एक आवर्तन डिसेंबर मध्ये हतनुर धरणातून तर दोन आवर्तन गुळ प्रकल्पातून फेब्रुवारी व एप्रिल महिन्यात घेतले होते. हल्ली गुळ प्रकल्पातही आवर्तन देण्याएवढे पाणी नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.आक्रोश आंदोलन...गेल्या पंचवीस दिवसांपासून पाणी येत नसल्याने शहरवासी पाण्यासाठी आक्रोश करीरीत आहे. २ रोजी सकाळी व्दारकादास विहीरीजवळ नागरीकांनी अचानक रास्तारोको आंदोलन करुन तिव्र संताप व्यक्त केला.जर या दोन दिवसात शहरवासीयांना पाणी मिळाले नाही तर नगरपापालिकेत पदाधिकारी व अधिकाऱ्यांना बसणे अवघड होईल अशी चिन्हे दिसत आहे.व्दारकादास विहीर ठरतेय संजीवनी...शहरातील गांधी उद्यान लगत असलेल्या व्दारकादास (भांगकुवा) विहीरीने नेहमी दुष्काळी स्थितीत तारले आहे. आताही ही विहीर रात्रंदिवस शहराला पाणी पुरवठा करीत आहे. मात्र गावातील काही खाजगी टँकरधारक मनमानी भावाने पाणी विक्री करीत आहेत.यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.हतनुरच्या पाण्याची प्रतिक्षा....गेल्या दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे (धरणागव तालुक्यात नाही) हतनुर धरणाचे दोन दरवाजे उघडले होते. ते पाणी धावडा डोहापर्यत केव्हा पोहचेल व केव्हा शहराला पाणी मिळेल अशी प्रतिक्षा न.पा.प्रशासनासह शहरवासीयांना आहे.शहराचा पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरु होता.मात्र दुर्दैवाने धावडा डोहातील पाणी संपल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. धरणांमध्येही पाणी नसल्याने आवर्तन मिळणे शक्य नाही.हतनुरचे पाणी लवकरच तापी पात्रात पोहचेल, याची प्रतिक्षा आहे. पाणी पोहचल्याबरोबर पाणी पुरवठा केला जाईल. हल्ली शहराला टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती आहे.- अंजली भानुदास विसावे,उपनगराध्यक्षा धरणगाव