शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

चाळीसगावला उमेद अभियानास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:20 IST

चाळीसगाव : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या ...

चाळीसगाव : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पडून जगात उपलब्ध असलेल्या आर्थिक प्रगतीच्या पर्यायांना निवडून आपल्यासह आपल्या परिवाराची आर्थिक उन्नती साधावी यासाठी जीवनोन्नती अभियान आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त मार्च ते ऑगस्ट २०२१ या ७५ आठवड्यांच्या कालावधीत आझादी का अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. उमंग महिला संस्थेच्या अध्यक्षा संपदा पाटील यांनी मार्गदर्शन केले.

चाळीसगाव तालुक्यातील आडगाव, पिंप्री, देवळी, डोणदिगर, टाकळी प्रदे, तळोदे प्रदे, देशमुखवाडी, तामसवाडी, उपखेड, अलवाडी, चिंचखेडे, पिंपळवाड म्हाळसा, पातोंडा, रांजणगाव यासह विविध ठिकाणी या अभियानाअंतर्गत महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट संवाद कार्यक्रमाचा लाभ घेतला.

चाळीसगाव पंचायत समितीच्या माध्यमातून केंद्राच्या ग्रामविकास विभाग आयोजित तालुक्यातील विविध ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी महिलांशी सुसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजित आडगाव जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमात संपदा पाटील बोलत होत्या.

व्यासपीठावर आडगावचे सरपंच रावसाहेब पाटील, मुख्याध्यापक पी. बी. चव्हाण, ग्रामसेवक विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य जगदीश पाटील, अभियान समन्वयक प्रताप शिवरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पिंप्री प्रदे येथे झालेल्या कार्यक्रमाला सरपंच सचिन पाटील, सुभाष पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रताप पाटील, समन्वयक विकी पाटील, उपसरपंच मंगलबाई गुलाब पाटील, ग्रामपंचायत सदस्या सुनंदाबाई पाटील, उज्वलाबाई पाटील, आदी उपस्थित होते.

सुरुवातीला तालुका समन्वयक प्रताप शिवरकर यांनी प्रास्ताविक केले. आडगावचे सरपंच रावसाहेब पाटील यांनी संपदा पाटील यांचा सत्कार केला.