शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

सरकारवर गुन्हे दाखल करण्यासाठी सुकाणू समितीतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 12:47 IST

शेतकरी आत्महत्येस सरकार जबाबदार असल्याचा आरोप

ठळक मुद्दे तर शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्यासरकारवर 302, 306, 420 नुसार गुन्हे दाखल करा

ऑनलाईन लोकमत

चोपडा, जि. जळगाव, दि. 21 - शेतकरी कृती समिती आणि सुकाणू समिती यांच्यातर्फे राज्य सरकारवर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी चोपडा शहर पोलीस स्थानकात  20 रोजी  निवेदन देण्यात आले.सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या प्रमाण अधिक वाढले असून  शेतमालाचे झालेले मातीमोल बाजारभाव, नोटाबंदी आणि जीएसटी, निर्यात बंदी असून या समस्यांनी शेतकरी आत्महत्या करीत आहे, असल्याचे समितीचे म्हणणे आहे. सरकारने कर्जमाफीचा फसवा निर्णय घेतल्याने शेतक:यांना नवीन कर्ज मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या करीत आहे . शेतक:यांना सरसकट कर्जमाफी करून स्वामीनाथन आयोग लागू केला असता तर शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या म्हणून सरकार या सर्वांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकरी आत्महत्या सरकार जबाबदार असल्याने सरकारवर 302, 306, 420 नुसार गुन्हे दाखल करण्यात यावे असे निवेदन पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना देण्यात आले. सर्वप्रथम पोलीस स्टेशन समोर बळीराजाचे प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी शेतकरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक आणि सुकाणू समिती सदस्य एस. बी. पाटील, संजीव सोनवणे, डॉ. रवींद्र निकम, धनंजय पाटील, अनिल वानखेडे, प्रकाश पाटील, प्रमोद बोरसे, कुलदीप पाटील, आरिफ सिद्दीकी, अॅड. एस. डी. सोनवणे, भगवान फकिरा पाटील, उदय पाटील, कुलदीप पाटील, रमाकांत सोनवणे, बंटी पाटील, तय्यब बागवान,  सूतगिरणी संचालक समाधान पाटील, अजित पाटील, विनायक सोनवणे, दत्तात्रय चौधरी, संदीप पाटील, वसंत पाटील, रवींद्र निकम, भगवान पाटील, युनूसअली कुतुब अली, डॉ.सुभाष देसाई आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी असून निवेदन देतेवेळी हजर होते.