शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सरकारवर गुन्हे दाखल करण्यासाठी सुकाणू समितीतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 12:47 IST

शेतकरी आत्महत्येस सरकार जबाबदार असल्याचा आरोप

ठळक मुद्दे तर शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्यासरकारवर 302, 306, 420 नुसार गुन्हे दाखल करा

ऑनलाईन लोकमत

चोपडा, जि. जळगाव, दि. 21 - शेतकरी कृती समिती आणि सुकाणू समिती यांच्यातर्फे राज्य सरकारवर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी चोपडा शहर पोलीस स्थानकात  20 रोजी  निवेदन देण्यात आले.सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या प्रमाण अधिक वाढले असून  शेतमालाचे झालेले मातीमोल बाजारभाव, नोटाबंदी आणि जीएसटी, निर्यात बंदी असून या समस्यांनी शेतकरी आत्महत्या करीत आहे, असल्याचे समितीचे म्हणणे आहे. सरकारने कर्जमाफीचा फसवा निर्णय घेतल्याने शेतक:यांना नवीन कर्ज मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या करीत आहे . शेतक:यांना सरसकट कर्जमाफी करून स्वामीनाथन आयोग लागू केला असता तर शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या म्हणून सरकार या सर्वांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकरी आत्महत्या सरकार जबाबदार असल्याने सरकारवर 302, 306, 420 नुसार गुन्हे दाखल करण्यात यावे असे निवेदन पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना देण्यात आले. सर्वप्रथम पोलीस स्टेशन समोर बळीराजाचे प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी शेतकरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक आणि सुकाणू समिती सदस्य एस. बी. पाटील, संजीव सोनवणे, डॉ. रवींद्र निकम, धनंजय पाटील, अनिल वानखेडे, प्रकाश पाटील, प्रमोद बोरसे, कुलदीप पाटील, आरिफ सिद्दीकी, अॅड. एस. डी. सोनवणे, भगवान फकिरा पाटील, उदय पाटील, कुलदीप पाटील, रमाकांत सोनवणे, बंटी पाटील, तय्यब बागवान,  सूतगिरणी संचालक समाधान पाटील, अजित पाटील, विनायक सोनवणे, दत्तात्रय चौधरी, संदीप पाटील, वसंत पाटील, रवींद्र निकम, भगवान पाटील, युनूसअली कुतुब अली, डॉ.सुभाष देसाई आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी असून निवेदन देतेवेळी हजर होते.