शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

रस्त्यांबाबत अहवाल द्या

By admin | Updated: April 11, 2017 00:54 IST

मुख्यमंत्र्यांकडून दखल : मनपाकडून आठवडा उलटूनही दखल नाही

जळगाव : शहरात सतत होणा:या अपघातांवर उपाय योजना करण्यासाठी  शहरातील मुख्य  रस्ते, समांतर रस्ते व उड्डाणपूल विकासाबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल नगरविकास विभागाने स्वयंस्पष्ट अभिप्रायासह तत्काळ मागविला आहे.  हे पत्र 30 मार्च रोजी प्राप्त होऊनही मनपाने अद्याप त्याबाबतचा अहवाल शासनाला पाठविलेला नाही. शहरातून जाणा:या राष्ट्रीय महामार्ग क्र.6वर सातत्याने होत असलेल्या अपघातांमध्ये निरपराध नागरिकांचा बळी जात असल्याने समांतर रस्त्यांचा तातडीने विकास करणे, तसेच शहरातून जाणा:या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल करून बाह्य वळण रस्त्याचे कामही तातडीने करण्याची मागणी होत आहे. हा विषय मार्गी लागावा यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला. तसेच जळगाव फस्र्टच्या नेतृत्त्वाखाली आंदोलनही करण्यात आले. जाहीर सभाही घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिका:यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिका:यांची बैठक घेऊन समांतर रस्ते, शहरातून जाणा:या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल यासाठी सुमारे 350 कोटीचा विकास आराखडा                    तयार करण्यात  येऊन  ता े मंजुरीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 23 जानेवारी रोजीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन या समस्या सोडविण्यासाठी विकास कामांना गती देणे आवश्यक असून त्यादृष्टीने या निवेदनाचा विचार व्हावा, अशी विनंती केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिवांना याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने नगरविकास विभागाच्या कक्ष अधिका:यांनी 27 मार्च रोजी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून या समस्यांच्या अनुषंगाने वस्तुस्थिती दर्शक अहवाल मागविला आहे. जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनने पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात शहरात सातत्याने होत असलेल्या अपघातांवर उपाय होण्यासाठी शहरातून जाणा:या महामार्गाला समांतर रस्ते व्हावेत, तसेच 100 वर्ष जुना शिवाजीनगर, पिंप्राळा, सुरत रेल्वे गेट, असोदा रेल्वे गेट, कालिंका माता चौक ते अजिंठा चौक, ईच्छादेवी ते आकाशवाणी चौक, तसेच पॉलिटेकAीक कॉलेजजवळ उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली होती. याखेरीज शहरातील औद्योगिक क्षेत्र वाढवून नवीन औद्योगिक प्लॉटस् उपलब्ध करून देणे, महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प कार्यालय जळगावात व्हावे, जळगाव-चोपडा-शिरपूर, ममुराबाद-यावल-शिरपूर व एरंडोल-म्हसावद-नेरी हे रस्ते चौपदरी करण्याची मागणी केली होती.