शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळवासीयांना दिलासा : ६५ अहवाल आले निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:22 IST

भुसावळवासीयांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

भुसावळ : शहरात कोरोनाने कहर केला आहे. मात्र शुक्रवार, दि.१५ रोजी रात्री दहा वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील तब्बल ६५ जणांचे अहवाल निगेटिव आले आहे. त्यामुळे शहरवासीयांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.शहरात २५ एप्रिलपासून कोरोना या संसर्गजन्य आजाराने शिरकाव केला आहे. गेल्या वीस दिवसात शहरात तब्बल ४१ रूग्ण बाधित झाले आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील अनेक भाग सिल करण्यात आला आहे. तर रुग्णांच्या संपर्कातील अनेक लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यातील ६५ जणांचे अहवाल शुक्रवार, १५ रोजी रात्री दहा वाजता प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह असल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. यात सिंधी कॉलनीतील तीन, काझी प्लॉटमधील ६, इंदिरानगरमधील २, जाम मोहल्ला येथील सहा व नगरपालिकेच्या २० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २२ रुग्णांचे पत्ते मात्र समजू शकले नाही.दरम्यान, कोरण्याचा वाढता प्रभाव पाहता आ. संजय सावकारे यांनी १३ रोजी प्रांत कार्यालयात बैठक घेऊन १४ तारखेपासून चार दिवस शहर पूर्णपणे बंद करा असे आवाहन केले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी या आवाहनास प्रतिसाद दिला. त्यामुळे तीन दिवसापासून शहरात दवाखाने, मेडिकल, दूध, आदी महत्वाचे व जीवनाश्यक व्यवसाय सोडून कडकडीत बंद असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ