शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भुसावळवासीयांना दिलासा : ६५ अहवाल आले निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:22 IST

भुसावळवासीयांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

भुसावळ : शहरात कोरोनाने कहर केला आहे. मात्र शुक्रवार, दि.१५ रोजी रात्री दहा वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील तब्बल ६५ जणांचे अहवाल निगेटिव आले आहे. त्यामुळे शहरवासीयांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.शहरात २५ एप्रिलपासून कोरोना या संसर्गजन्य आजाराने शिरकाव केला आहे. गेल्या वीस दिवसात शहरात तब्बल ४१ रूग्ण बाधित झाले आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील अनेक भाग सिल करण्यात आला आहे. तर रुग्णांच्या संपर्कातील अनेक लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यातील ६५ जणांचे अहवाल शुक्रवार, १५ रोजी रात्री दहा वाजता प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह असल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. यात सिंधी कॉलनीतील तीन, काझी प्लॉटमधील ६, इंदिरानगरमधील २, जाम मोहल्ला येथील सहा व नगरपालिकेच्या २० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २२ रुग्णांचे पत्ते मात्र समजू शकले नाही.दरम्यान, कोरण्याचा वाढता प्रभाव पाहता आ. संजय सावकारे यांनी १३ रोजी प्रांत कार्यालयात बैठक घेऊन १४ तारखेपासून चार दिवस शहर पूर्णपणे बंद करा असे आवाहन केले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी या आवाहनास प्रतिसाद दिला. त्यामुळे तीन दिवसापासून शहरात दवाखाने, मेडिकल, दूध, आदी महत्वाचे व जीवनाश्यक व्यवसाय सोडून कडकडीत बंद असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ