शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

विविध स्पर्धातील सहभागाने वाचन, लेखन झाले समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 01:59 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात लिहिताहेत प्रा.डॉ.शकुंतला चव्हाण.

शालेय जीवनापासूनच वाचन लेखनाची प्रेरणा मिळाली. घरात शैक्षणिक वातावरण होते. शाळेतील वाचनालयातून पुस्तके, मासिके, काव्यकथा, कादंबरी व विविध साहित्य वाचायला आवडायचे. पुढे औरंगाबाद येथील शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असताना विविध स्पर्धामध्ये भाग घेत असे. त्यातून वाचन, लेखन, वक्तृत्व समृद्ध होत गेले. महाविद्यालयातील ‘नवरंग’ वार्षिक अंकासाठी लिखाण केले. हजारो विद्याथ्र्यामधून सवरेत्कृष्ट लेखनाचा बहुमान मिळाला व नवरंग मासिकासाठी विद्यार्थी प्रमुख संपादिका म्हणून निवड झाली. महाविद्यालय खरं तर विद्याथ्र्यासाठी पहिले व्यासपीठ असतं. जिथून विद्यार्थी घडत जातो. मला घडविण्यात कॉलेज व विद्यापीठाचा मोठा वाटा आहे. याच ठिकाणी कलाकार, शास्त्रज्ञ यांच्या व्याख्यानांचा, त्याचा अनुभवाचा लाभ घेता आला. सर्वप्रथम माङया कवितेची सुरुवात कॉलेजमधील मासिक, भित्तीपत्रिका यामधून झाली. शिकत असताना मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृतमधील पुस्तकातील कवितेशी पहिली ओळख झाली. मैत्री झाली. ती मैत्री इतकी तनामनात भिनली की माङया जगण्याचा एक भाग झाली. कविता करणे म्हणजे कविता होणे असते. त्यासाठी प्रतिभा लागते म्हणूनच म्हटलं जातं. (पोयट आर बॉर्न नॉट टू मेड) कवी जन्म घेतात, निर्माण केले जात नाहीत. कवीची अनुभूती आणि अभिव्यक्ती कवितेला समृद्ध करत असते. माझा साहित्य संपदेत एकूण 14 पुस्तके आहेत. त्यात मराठी, हिंदी, अहिराणी कविता संग्रह, समीक्षात्मक पुस्तके, ललित, वैचारिक साहित्य, स्त्रीवादी साहित्य, लोकसाहित्य, तुलनात्मक साहित्य, मीडिया लेखन आदी पुस्तके प्रकाशित आहेत. अनेक कविताना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले, तर अखिल भारतीय स्तरावर हिंदी कवितांनी थेट ‘इक्कीसवी सदी के हिंदी श्रेष्ठ कवि एवं कवयित्रीयाँ’ पुस्तकाच्या माध्यमातून जगाशी नातं जोडलं. श्रेष्ठ काळजालाच हात घातला. जीवनातील वास्तवाला धीटपणे कवेत घेणारी निर्भय कविता वाचकांना झपाटून टोकल्याशिवाय राहत नाही.