शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

विविध स्पर्धातील सहभागाने वाचन, लेखन झाले समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 01:59 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात लिहिताहेत प्रा.डॉ.शकुंतला चव्हाण.

शालेय जीवनापासूनच वाचन लेखनाची प्रेरणा मिळाली. घरात शैक्षणिक वातावरण होते. शाळेतील वाचनालयातून पुस्तके, मासिके, काव्यकथा, कादंबरी व विविध साहित्य वाचायला आवडायचे. पुढे औरंगाबाद येथील शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असताना विविध स्पर्धामध्ये भाग घेत असे. त्यातून वाचन, लेखन, वक्तृत्व समृद्ध होत गेले. महाविद्यालयातील ‘नवरंग’ वार्षिक अंकासाठी लिखाण केले. हजारो विद्याथ्र्यामधून सवरेत्कृष्ट लेखनाचा बहुमान मिळाला व नवरंग मासिकासाठी विद्यार्थी प्रमुख संपादिका म्हणून निवड झाली. महाविद्यालय खरं तर विद्याथ्र्यासाठी पहिले व्यासपीठ असतं. जिथून विद्यार्थी घडत जातो. मला घडविण्यात कॉलेज व विद्यापीठाचा मोठा वाटा आहे. याच ठिकाणी कलाकार, शास्त्रज्ञ यांच्या व्याख्यानांचा, त्याचा अनुभवाचा लाभ घेता आला. सर्वप्रथम माङया कवितेची सुरुवात कॉलेजमधील मासिक, भित्तीपत्रिका यामधून झाली. शिकत असताना मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृतमधील पुस्तकातील कवितेशी पहिली ओळख झाली. मैत्री झाली. ती मैत्री इतकी तनामनात भिनली की माङया जगण्याचा एक भाग झाली. कविता करणे म्हणजे कविता होणे असते. त्यासाठी प्रतिभा लागते म्हणूनच म्हटलं जातं. (पोयट आर बॉर्न नॉट टू मेड) कवी जन्म घेतात, निर्माण केले जात नाहीत. कवीची अनुभूती आणि अभिव्यक्ती कवितेला समृद्ध करत असते. माझा साहित्य संपदेत एकूण 14 पुस्तके आहेत. त्यात मराठी, हिंदी, अहिराणी कविता संग्रह, समीक्षात्मक पुस्तके, ललित, वैचारिक साहित्य, स्त्रीवादी साहित्य, लोकसाहित्य, तुलनात्मक साहित्य, मीडिया लेखन आदी पुस्तके प्रकाशित आहेत. अनेक कविताना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले, तर अखिल भारतीय स्तरावर हिंदी कवितांनी थेट ‘इक्कीसवी सदी के हिंदी श्रेष्ठ कवि एवं कवयित्रीयाँ’ पुस्तकाच्या माध्यमातून जगाशी नातं जोडलं. श्रेष्ठ काळजालाच हात घातला. जीवनातील वास्तवाला धीटपणे कवेत घेणारी निर्भय कविता वाचकांना झपाटून टोकल्याशिवाय राहत नाही.