शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

साकडे पंढरीत... पाऊस चाळीसगावात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 16:57 IST

चाळीसगावहून अलंकापुरी पंढरपुरात दाखल झालेल्या २२०० भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने पांडुरंगाला पावसाचे साकडे घातले अन् पावसाने चाळीसगाव परिसरावर गेल्या तीन दिवसांपासून भीज पावसाची छत्र धरली आहे.

ठळक मुद्दे२२०० भाविक वारीहून परतलेआबालवृद्धांसह तरुणांचाही सहभाग

चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगावहून अलंकापुरी पंढरपुरात दाखल झालेल्या २२०० भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने पांडुरंगाला पावसाचे साकडे घातले अन् पावसाने चाळीसगाव परिसरावर गेल्या तीन दिवसांपासून भीज पावसाची छत्र धरली आहे. पांडुरंगाने आमची करुणा ऐकली. अशा आनंदी प्रतिक्रिया या भाविकांनी मंगळवारी पहाटे चाळीसगावी आल्यानंतर व्यक्त केल्या.समाधानकारक पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. या सर्व २२०० भाविकांनी सोमवारी सकाळी हरिनामाच्या गजरात लक्झरी बसेस आणि चारचाकी गाड्यांमधून पंढरपूरकडे कुच केली होती. युवा उद्योजक मंगेश चव्हाण यांनी स्वखर्चातून ‘चला भेटूया विठुरायाला’ वारीचे आयोजन केले होते.दरम्यान, मंगळवारी पंढरपूरहून परतलेल्या भाविकांनी आपल्या आप्तांना प्रेमालिंगन देऊन वारीची सांगता केली.रविवारी २२०० भाविकांना ओळखपत्रे देण्यात आली. यात आबालवृद्धांसह तरुणांचाही सहभाग होता. सकाळी सीताराम पहेलवान यांच्या मळ्यात हरिनामाचा गजर करीत भाविकांनी शोभायात्रा काढली. भक्तीगीत गायनाचा कार्यक्रमानंतर हे सर्व भाविक पंढरपूरकडे रवाना झाले. वाटेत त्यांच्या मुक्कामासह जेवण व नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.सोमवारी विठूरायाचे दर्शन झाल्यानंतर भाविकांनी परतीच्या वाटेवर प्रस्थान केले. मंगळवारी पहाटे सिग्नल चौकात भाविकांचे आगमन झाल्यानंतर ‘ज्ञानोबा - तुकाराम’ अशा जयघोष करण्यात आला. मंगेश चव्हाण यांनी सहपत्नीक भाविकांचे स्वागत केले.