शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

समाजात उद्‌भवणाऱ्या प्रश्नांची वैज्ञानिक चिकित्सा होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महाराष्ट्राला प्रबोधनात्मक चळवळीची मोठी परंपरा असून, परिर्वतनाशिवाय स्वातंत्र्याचा उपभोग घेता येत नाही. त्यामुळे समाजात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महाराष्ट्राला प्रबोधनात्मक चळवळीची मोठी परंपरा असून, परिर्वतनाशिवाय स्वातंत्र्याचा उपभोग घेता येत नाही. त्यामुळे समाजात वेळावेळी उद्‌भवणाऱ्या प्रश्नांची वैज्ञानिक चिकित्सा होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि झेड. बी. पाटील महाविद्यालयाच्या रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी कर्मवीर व्यंकटराव रणधीर ऑनलाइन व्याख्यानमालेत समाजप्रबोधन या विषयावर व्याख्यान झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून किसान विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, झेड. बी. पाटील महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सुधीर पाटील, रासेयो संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे उपस्थित होते.

वैचारिक प्रबोधनाशिवाय पर्याय नाही

डॉ. साळुंके म्हणाले की, आपल्याकडे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थाला सारखेच महत्त्व दिले गेले असले तरी काळाच्या ओघात फक्त आणि फक्त अर्थकारणाला महत्त्व दिले गेले. वैचारिक प्रबोधनाशिवाय पर्याय नाही. वैज्ञानिक चिकित्सा केल्याशिवाय सत्यशोधन होणार नाही. सद्य:स्थितीत प्रबोधनासाठी समाजिक परिषदांचे आयोजन, ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार, समाज उत्थानासाठी राखीव जागा हे पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. कोविडच्या या परिस्थितीत समाजप्रबोधन अधिक करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन रासेयो मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रशांत कसबे यांनी केले. रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. योगीता पाटील यांनी आभार मानले.