शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पुष्पगुच्छा ऐवजी बहिणाबाईच्या कवितांचे पुस्तके देऊन पंतप्रधानांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 20:49 IST

जळगाव विमानतळावर महापौर, जि.प.अध्यक्षा, आमदारांची उपस्थिती

जळगाव : धुळे येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी जाण्याकरिता नागपूर येथुन विमानानाने जळगाव विमानतळावर आल्यावर महापौर सीमा भोेळे यांनी पंतप्राधान नरेंद्र मोदींना पुष्पगुच्छ न देता, खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले. या ठिकाणी तब्बल २२ मिनिटे थांबुन, पंतप्रधान मोदी हे विशेष हेलीकॉप्टरने धुळ्याकडे सभेसाठी रवाना झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर येथील कार्यक्रम आटोपून एअरफोर्सच्या बीबीजे या विशेष विमानानाने जळगाव विमानतळावर शनिवारी दुपारी २ वाजता दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत यवतमाळ येथुनच राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत होते.बहिणाबाईचे पुस्तक देऊन मोदींचे स्वागतजळगाव विमातळावर मोदींचे आगमन झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी महापौर सीमा भोळे, आमदार सुरेश भोळे, जि.प. अध्यक्षा उज्जवला पाटील, जिल्हाधिकारी डॉ. उदय ढाकणे, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे उपस्थित होते. विमानातून उतरताच, स्वागतासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना मोदी यांनी हात जोडून अभिवादन केले. त्यानंतर महापौरांनी कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या कवितांचे लेखीका प्रमिला भिरुड यांनी अनुवाद केलेले पुस्तक भेट देऊन, अनोख्या पद्धतीने स्वागत केले. यानंतर ही मंडळी धुळ्याकडे हेलिकॉप्टरने रवाना झाले.पोलिसांचा कडक बंदोबस्तपंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव विमानतळावर व विमानतळ परिसराच्या बाहेरील सर्व रस्त्यावर सकाळपासून शस्त्रधारी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. विमानतळावर तपसाणीनंतरच प्रत्येकाला प्रवेश दिला जात होता. अजिंठा चौकापासून ठिकठिकाणी पोलीस तैनात होते. धुळ्याची सभा आटोपून मोदी हे सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान जळगाव विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले.तीन तास ३५ मिनिटे पंतप्रधानांनी दिली खान्देशलाधुळे जिल्ह्यातील कार्यक्रमांसाठी जळगाव विमानतळ व धुळ्याहून दिल्लीकडे प्रयाण करण्याच्या काळात तब्बल तीन तास ३५ मिनिटे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खान्देशसाठी देऊन विविध विकास कामांचा शुभारंभ धुळे येथून केला. दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी मोदी यांचे जळगाव विमानतळावर खास विमानाने आगमन झाले. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने धुळ्याकडे रवाना झाले. धुळे येथील कार्यक्रम आटोपून सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी त्यांचे पुन्हा जळगाव विमानतळावर आगमन झाले व त्यानंतर ५.३० वाजता विमानाने ते दिल्लीकडे रवाना झाले.

टॅग्स :Politicsराजकारण