शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

आयातीवरील बंदीने डाळी महागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 04:54 IST

देशात गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने केंद्र सरकारने तुरीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

विजयकुमार सैतवाल ।जळगाव : देशात गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने केंद्र सरकारने तुरीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १५ दिवसांत तुरीसह सर्वच डाळींचे भाव प्रति किलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत. विशेष म्हणजे डाळींना मागणी नसली तरी भाववाढ होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.गेल्या आर्थिक वर्षात तब्बल दोन लाख मेट्रीक टन तूर आयात करण्यात आली. तुरीचे वाढलेले उत्पादन व आयात मालामुळे देशात साठा वाढल्याने शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने ४ आॅगस्टला आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.आयातबंदीपूर्वी असलेले तुरीचे ३१०० ते ३२०० रुपये भाव आता ४००० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. तर तूरडाळीचे भाव ५ हजार रुपयांवरून ६,५०० रुपये प्रति क्विंटल झाले आहेत. यंदा पावसाने ओढ दिल्याने उडीद, मूग यांच्या उत्पादनातही घट येण्याची शक्यता असल्याने त्यांचेही भाव १० ते १५ रुपये प्रति किलोने वाढले आहेत.>असे वाढले भावगेल्या आठवड्यात तूरडाळीचे भाव ५० वरून ६५ रुपये प्रति किलो, मूगडाळ ५३ ते ५४ वरून ६४ रुपये, उडीदडाळ ५४ वरून ६४ रुपये, हरभराडाळ ६० वरून ७५ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.आयात बंदी तसेच पावसाने दडी मारल्याने उडीद, मूग यांचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. उडीद, मूग व हरभरा डाळींचेही भाव वाढले आहेत.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणा बाजार असोसिएशन, जळगाव