शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

आयातीवरील बंदीने डाळी महागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 04:54 IST

देशात गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने केंद्र सरकारने तुरीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

विजयकुमार सैतवाल ।जळगाव : देशात गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने केंद्र सरकारने तुरीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १५ दिवसांत तुरीसह सर्वच डाळींचे भाव प्रति किलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत. विशेष म्हणजे डाळींना मागणी नसली तरी भाववाढ होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.गेल्या आर्थिक वर्षात तब्बल दोन लाख मेट्रीक टन तूर आयात करण्यात आली. तुरीचे वाढलेले उत्पादन व आयात मालामुळे देशात साठा वाढल्याने शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने ४ आॅगस्टला आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.आयातबंदीपूर्वी असलेले तुरीचे ३१०० ते ३२०० रुपये भाव आता ४००० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. तर तूरडाळीचे भाव ५ हजार रुपयांवरून ६,५०० रुपये प्रति क्विंटल झाले आहेत. यंदा पावसाने ओढ दिल्याने उडीद, मूग यांच्या उत्पादनातही घट येण्याची शक्यता असल्याने त्यांचेही भाव १० ते १५ रुपये प्रति किलोने वाढले आहेत.>असे वाढले भावगेल्या आठवड्यात तूरडाळीचे भाव ५० वरून ६५ रुपये प्रति किलो, मूगडाळ ५३ ते ५४ वरून ६४ रुपये, उडीदडाळ ५४ वरून ६४ रुपये, हरभराडाळ ६० वरून ७५ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.आयात बंदी तसेच पावसाने दडी मारल्याने उडीद, मूग यांचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. उडीद, मूग व हरभरा डाळींचेही भाव वाढले आहेत.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणा बाजार असोसिएशन, जळगाव