शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

‘ब्लॅक आऊट’ उपक्रमातून विजेची बचत

By admin | Updated: October 3, 2015 00:19 IST

नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी वॉर्डात अर्धातास ब्लॅक आऊटचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. गांधी जयंतीला महाबळ परिसरातील 100 ते 150 कुटुंबीयांनी वीज बचतीची शपथ घेतली.

जळगाव : विजेचा वापर कमी व्हावा व त्याद्वारे पर्यावरणाचे संवर्धन व्हाव़े शेतक:यांना वीज उपलब्ध व्हावी़ राष्ट्रभक्तीला हातभार लागावा यासाठी नगरसेविका अश्विनी विनोद देशमुख यांनी आपल्या वॉर्डात अर्धातास ब्लॅक आऊट (विजेचा वापर बंद) करण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीला महाबळ परिसरातील 100 ते 150 कुटुंबीयांनी वीज बचतीची शपथ घेतली आणि उपक्रमात सहभागी होणाचा संकल्प केला.

यावेळी महापौर राखी सोनवणे, उपमहापौर सुनील महाजन, महावितरणचे मुख्य अभियंता ज़ेएम़ पारधी, आस्थापना प्रमुख राजेंद्र म्हंकाळे, विनोद देशमुख उपस्थित होत़े रामदास मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला़

संपूर्ण शहरात राबविणार उपक्रम

या संकल्पनेचा नागरिकांमध्ये प्रचार आणि प्रसार होईल, तसतसा हा उपक्रम संपूर्ण शहरातही राबविला जाणार असल्याची माहिती नगरसेविका देशमुख यांनी दिली़ नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन राष्ट्रसेवेला हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले आह़े

या भागात राबविला जाणार उपक्रम

महाबळ परिसरात हा उपक्रम शुक्रवारपासून राबविण्यास सुरुवात झाली़ त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला़ पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र बँक कॉलनी, नेहरू नगर, मोहन नगर आणि संभाजी नगर परिसरात हा उपक्रम राबविला जात आह़े 100 ते 150 कुटुंबीयांनी यात सहभाग घेतला़

600 ते 700 रुपयांची प्रतिदिन होणार वीज बचत

वार्ड क्रमांक 36 मध्ये 1 हजार 200 ते 1 हजार 300 घरे आहेत़ पैकी 150 कुटुंबीयांनी बचतीची शपथ घेतली आह़े त्यांच्याकडून अर्धातास ब्लॅक आऊट करण्यात आल्यास प्रतिदिन त्यांच्याकडून जवळपास 600 ते 700 रुपयांची वीज बचत होईल़ महिनाभरात 18 हजार रुपयांची वीज त्यांच्याकडून बचत केली जाऊ शकत़े 10 हजार नागरिक यात सहभागी झाल्यास प्रतिदिन जवळपास 40 हजारांच्या विजेची त्यांच्याकडून बचत शक्य असल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एऩबी़ चौधरी यांनी सांगितल़े

सर्वप्रथम या भागातील रहिवाशांना अश्विनी व विनोद देशमुख यांनी समजून सांगितली. त्यांना हा उपक्रम आवडल्याने त्यांनी होकार दिल्याने गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

अशी आहे संकल्पना

दररोज रात्री 8 ते 8़30 र्पयत घरातील विद्युत पुरवठा बंद ठेवून अर्धातास फक्त कुटुंबासोबत घालवायचा

यामुळे कुटुंबातील सदस्यांचा तुटलेला संवाद पुन्हा जुळून येईल आणि नातेसंबंध दृढ होतील

विजेचा वापर कमी होऊन विजेची बचत होईल़ परिणामी वीज बिलही कमी होईल़ अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रसेवेला नागरिकांचा हातभार लागेल़

वीज शिल्लक राहिल्यास ती शेतक:यांना पुरविली जाईल़ यामुळे कृषि उत्पादनात वाढ होऊन शेतकरी समृद्ध होतील़