शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

तीन महिन्यापासून वीज रोहीत्र ब्रेकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 22:49 IST

पिंपळे परिसर : शेतकऱ्यांचे नुकसान

अमळनेर : गेल्या तीन महिन्यापासून ब्रेकडाऊन झालेल्या वीज रोहित्रामुळे पिंपळे येथील शेतकऱ्यांची कापसाची लावणी थांबली असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र वीज कंपनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेपिंपळे येथे तीन महिन्यापूर्वी गारपीट व वादळी पावसामुळे अनेक विजेचे पोल पडून जमीनदोस्त झाले होते व रोहीत्र व तारा तुटून पडल्या होत्या. महावितरणने पिंपळे येथील शेतकºयांना आजपर्यत फक्त आश्वासन दिल. मात्र काम केले नाही त्यामुळे विहिरीत पाणी असूनही येथील शेतकºयांना कापसाचा उतारा करता आला नाही. जास्त दिवसाचे कापूस बियाणे लावण्यापासून येथील शेतकरी वंचित राहून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच पाऊस सुरू झाला तरी शेतात तारा पडून असल्याने त्यांना त्यांना शेती तयार करता येत नाही. रोहीत्र ब्रेकडाऊन आणि शासनाचे लॉकडाऊन यामुळे पिंपळे परिसरातील शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.