शहरं
Join us  
Trending Stories
1
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
2
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
3
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
4
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
5
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
6
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
7
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
8
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
9
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
10
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
11
"मला तुरुंगात ठेवलं तर आप प्रचार न करता ७० पैकी ७० जागा जिंकेल’’, अरविंद केजरीवाल यांचा भाजपाला टोला 
12
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
13
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
14
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
15
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

शोषितांच्या भावना कवितांमधून व्यक्त करणारा काव्यसंग्रह : उन्हाळ झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:16 AM

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात रवींद्र मोराणकर यांनी ज्येष्ठ कवी निंबाजीराव बागुल यांच्या ‘उन्हाळ झळा’ या काव्यसंग्रहाचा थोडक्यात करून दिलेला परिचय.

नंदुरबार स्थित ज्येष्ठ कवी निंबाजीराव हरिभाऊ बागुल यांचा ‘उन्हाळ झळा’ हा दुसरा काव्यसंग्रह आहे. समाजातील शोषित, कष्टाळू, श्रमिक वर्गाला ते आपल्या कवितेतून व्यक्त करतात. या काव्यसंग्रहात ५३ कवितांचा समावेश असून, निखळ सामाजिक प्रबोधनाला चालना मिळावी हा प्रमुख उद्देश आहे. ग्रामीण व शहरी वाड्या-वस्त्यातील सामान्य माणसांची व्यथा, वेदना बोलकी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विविध क्षेत्रातील प्रस्थापितांचा सर्व स्तरावरील शोषणाचा लेखाजोखा हा त्यांच्या कवितांचा विषय आणि आशय आहे. असे असले तरी कुणाच्या वैयक्तिक वा सांघिक भावनेवर कवितेतून त्यांनी प्रहार केलेला नाही. व्यापक सामाजिक हितसंबंध जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे. तथापि, अमानवी विघातक प्रवृत्तीबद्दलचा सात्विक रोष व्यक्त करताना सामाजिक बांधिलकी त्यांनी जपलेली आहे. याबाबत ‘शापित गाव’ या कवितेत कवी निंबाजीराव बागुल लिहितात,हासूनी छेडण्याचा हा डाव माणसांचा,पाठीत वार करण्याचा सराव माणसांचा.फसवे मुखवटे हे नेमके गर्दीत झाकलेले, व्यथेवर मीठ, चोळण्याचा बनाव माणसांचा.अशा काही कविता वास्तवतेचे भान जागवतात.आपल्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची ससेहोलपट, दुष्काळाने ग्रामीण समाजाचा मोडलेला कणा, शेतकºयांच्या दिवसेंदिवस वाढत जाणाºया आत्महत्या, स्त्रियांचे सामाजिक शोषण, न संपणारा बेरोजगारीचा प्रश्न या काव्यसंग्रहातून मांडण्याचा कवीने प्रयत्न केला आहे.कवी : निंबाजीराव बागुल , प्रकाशक : कुसुमाग्रज प्रकाशन, पृष्ठे ७६, मूल्य ८० रुपये.