शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

अर्ज भरण्याच्या नावाखाली नागरिकांची लूट

By admin | Updated: January 25, 2017 00:58 IST

पंतप्रधान आवास योजना : सायबर कॅफेवर परस्पर भरून घेतले जाताहेत अजर्; घाई न करण्याचे मनपाचे आवाहन

जळगाव : पंतप्रधान आवास योजनेसाठी मनपाने सव्रेक्षण करून अजर्भरून घेण्यासाठी मनपाने मक्तेदाराची नियुक्ती केली असून त्या मक्तेदाराकडून 6 फेब्रुवारीपासून सव्रेक्षणाच्या कामास प्रारंभ होणार आहे. मात्र काही सायबर कॅफे चालकांनी तसेच सुविधा केंद्रांनी आधीच परस्पर नागरिकांकडून 150-200 रूपये घेऊन अजर्भरून घेण्यास सुरूवात केली आहे. मात्र ते अजर्थेट शासनाच्या वेबसाईटवर जात असल्याने त्याचा उपयोग होणार नसून नागरिकांना विनाकारण भरुदड बसणार आहे. त्यामुळे मनपाने नेमलेल्या मक्तेदाराकडून सव्रेक्षण सुरू होईल, तेव्हाच त्याच्याकडे अजर्भरून देण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. महिनाअखेर मागविले दोन प्रस्तावपंतप्रधान आवास योजनेंतर्गत मनपाकडून किमान दोन परिपूर्ण प्रस्ताव या महिनाअखेर शासनास सादर करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी मनपाला केले आहेत. मात्र पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता 9 फेब्रुवारीर्पयत लागू असल्याने त्यानंतरच या प्रस्तावाबाबत मनपात चर्चा होऊन प्रस्ताव पाठविणे शक्य होणार आहे. दरम्यान या योजनेत संबंधीत लाभार्थीला त्याचा हिस्सा भरावयाचा असून त्याची संमतीही योजनेत सहभागासाठी आवश्यक असल्याने योजनेच्या यशस्वीतेबाबत साशंकता व्यक्त होत आहे.या योजनेतील लाभाथ्र्याच्या सव्रेक्षणासाठी मनपाने मक्तेदाराची नियुक्ती केली आहे. हा मक्तेदार सव्रेक्षण करून लाभार्थ्ीकडून अर्ज भरून घेणार असून, पूर्ण योजनेचा डीपीआर तयार करणार आहे. दरम्यान शासनाकडून या योजनेला गती देण्यासाठी मनपाकडून महिनाअखेरच किमान दोन जागांवरील योजनेचे प्रस्ताव मागविले आहेत. मात्र जागांच्या संदर्भात महापौर, उपमहापौर, आयुक्त, सर्व गटनेते यांच्यात चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याने आचारसंहितेनंतरच ते शक्य होणार आहे. तसेच नगरसेवकांसमोरही योजनेचे सादरीकरण केले जाणार आहे. मनपा सुरू करणार केंद्रपंतप्रधान आवास योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी मनपाकडून चारही प्रभाग समिती कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यात प्रभाग समिती 1 अंतर्गत डॉ.मुखर्जी उद्यानातील युनिट कार्यालय, तसेच प्रभाग समिी क्र.2, 3 व 4 च्या कार्यालयात 6 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेर्पयत हे अर्ज स्विकारले जाणार                 आहेत. दोन प्रकारात योजनाया योजनेत आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्ीना 30 चौरस मीटर तर अल्प उत्पन्न गटासाठी 60 चौरस मिटरचे घर मिळणार आहे.