शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज भरण्याच्या नावाखाली नागरिकांची लूट

By admin | Updated: January 25, 2017 00:58 IST

पंतप्रधान आवास योजना : सायबर कॅफेवर परस्पर भरून घेतले जाताहेत अजर्; घाई न करण्याचे मनपाचे आवाहन

जळगाव : पंतप्रधान आवास योजनेसाठी मनपाने सव्रेक्षण करून अजर्भरून घेण्यासाठी मनपाने मक्तेदाराची नियुक्ती केली असून त्या मक्तेदाराकडून 6 फेब्रुवारीपासून सव्रेक्षणाच्या कामास प्रारंभ होणार आहे. मात्र काही सायबर कॅफे चालकांनी तसेच सुविधा केंद्रांनी आधीच परस्पर नागरिकांकडून 150-200 रूपये घेऊन अजर्भरून घेण्यास सुरूवात केली आहे. मात्र ते अजर्थेट शासनाच्या वेबसाईटवर जात असल्याने त्याचा उपयोग होणार नसून नागरिकांना विनाकारण भरुदड बसणार आहे. त्यामुळे मनपाने नेमलेल्या मक्तेदाराकडून सव्रेक्षण सुरू होईल, तेव्हाच त्याच्याकडे अजर्भरून देण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. महिनाअखेर मागविले दोन प्रस्तावपंतप्रधान आवास योजनेंतर्गत मनपाकडून किमान दोन परिपूर्ण प्रस्ताव या महिनाअखेर शासनास सादर करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी मनपाला केले आहेत. मात्र पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता 9 फेब्रुवारीर्पयत लागू असल्याने त्यानंतरच या प्रस्तावाबाबत मनपात चर्चा होऊन प्रस्ताव पाठविणे शक्य होणार आहे. दरम्यान या योजनेत संबंधीत लाभार्थीला त्याचा हिस्सा भरावयाचा असून त्याची संमतीही योजनेत सहभागासाठी आवश्यक असल्याने योजनेच्या यशस्वीतेबाबत साशंकता व्यक्त होत आहे.या योजनेतील लाभाथ्र्याच्या सव्रेक्षणासाठी मनपाने मक्तेदाराची नियुक्ती केली आहे. हा मक्तेदार सव्रेक्षण करून लाभार्थ्ीकडून अर्ज भरून घेणार असून, पूर्ण योजनेचा डीपीआर तयार करणार आहे. दरम्यान शासनाकडून या योजनेला गती देण्यासाठी मनपाकडून महिनाअखेरच किमान दोन जागांवरील योजनेचे प्रस्ताव मागविले आहेत. मात्र जागांच्या संदर्भात महापौर, उपमहापौर, आयुक्त, सर्व गटनेते यांच्यात चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याने आचारसंहितेनंतरच ते शक्य होणार आहे. तसेच नगरसेवकांसमोरही योजनेचे सादरीकरण केले जाणार आहे. मनपा सुरू करणार केंद्रपंतप्रधान आवास योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी मनपाकडून चारही प्रभाग समिती कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यात प्रभाग समिती 1 अंतर्गत डॉ.मुखर्जी उद्यानातील युनिट कार्यालय, तसेच प्रभाग समिी क्र.2, 3 व 4 च्या कार्यालयात 6 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेर्पयत हे अर्ज स्विकारले जाणार                 आहेत. दोन प्रकारात योजनाया योजनेत आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्ीना 30 चौरस मीटर तर अल्प उत्पन्न गटासाठी 60 चौरस मिटरचे घर मिळणार आहे.