शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

यावल पालिकेच्या करवाढी विरोधातील हरकतींवर नागरिकांचे म्हणणे घेतले ऐकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 01:46 IST

यावल शहरवासीयांच्या मालमत्ता करावर येथील पालिकेकडून प्रस्तावित असलेल्या पाच टक्के करवाढीविरूध्द ४३२ नागरिकांकडून आलेल्या हरकतींवर नगररचना विभागाचे प्रभारी नगररचनाकार दिव्यांक सोनवणे व बी. आर. बाविस्कर यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.

ठळक मुद्देकरवाढीला नगरसेवकांचाही विरोधआता निर्णयाकडे लक्ष

यावल, जि.जळगाव : शहरवासीयांच्या मालमत्ता करावर येथील पालिकेकडून प्रस्तावित असलेल्या पाच टक्के करवाढीविरूध्द ४३२ नागरिकांकडून आलेल्या हरकतींवर नगररचना विभागाचे प्रभारी नगररचनाकार दिव्यांक सोनवणे व बी. आर. बाविस्कर यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मालमत्ता करावर पाच टक्के करवाढ सुचविण्यात आली होती. ती करवाढ या वर्षापासून लागू करण्यासाठी पालिकेने नागरिकांकडून मागविलेल्या हरकती अंतर्गत ४३२ जणांनी हरकती घेतल्या आहेत. या हरकतीवर शुक्रवारी येथील नगरपालिकेच्या सभागृहात प्रभारी नगररचनाकार दिव्यांक सोनवणे व बी. बार. बाविस्कर यांनी नागरिकांकडून आलेल्या हरकतींवर त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. या वर्षात दुष्काळी स्थिती असल्याने आणि शहरातील बहुतेक नागरिक शेतकरी असल्याने या वर्षात पालिकेने करवाढ करू नये, असे हरकतदारांचे म्हणणे पडले.पालिकेतील विरोधी गटनेते तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, राकेश कोलते, काँग्रेसचे शेख असलम शेख नबी, देवयानी महाजन, रुखमाबाई भालेराव-महाजन, नौशाद तडवी, पोर्णिमा फालक यांनी मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना यापूर्वीच दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील बहुतेक नागरिक शेतकरी, शेतमजूर आहेत. या वर्षी दुष्काळाची झळ बसलेली असताना पालिकेकडून करवाढ करून नागरिकांना दुष्काळात तेरावा महिना लागू करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.हरकतीवरील विविध बाबी पडताळून पाहून साधारणत: पुढील मैिन्यात करवाढीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे नगररचनाकर सोनवणे यांनी सांगितले.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षYawalयावल