शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी ओळखपत्र व विनामास्क आढळल्यास दंड आकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:19 IST

पत्रात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेमधील अनेक कर्मचारी ओळखपत्राचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कार्यालयीन वेळेत ...

पत्रात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेमधील अनेक कर्मचारी ओळखपत्राचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कार्यालयीन वेळेत त्यांनी ओळखपत्र लावून, कार्यालयात येणे बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित विभागप्रमुखांनी तत्काळ याची अंमलबजावणी करावी, तसेच वारंवार सूचना देऊनही अनेक कर्मचारी विनामास्कही फिरत असल्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर ५०० रुपये दंडाची कारवाई करावी व ओळखपत्र नसणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही ५०० रूपये दंडाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कामानिमित्त बाहेरून येणारे नागरिकही विनामास्क आढळल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. सीईओंच्या या आदेशानंतर बुधवारी सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन, त्यांना ओळखपत्र लावून व मास्कचा वापर करण्याच्या सक्त सूचना केल्या. दरम्यान, कोरोनाच्या पार्शभूमीवर जिल्हा परिषदेच्या नव्या व जुन्या इमारतीचे मुख्य दरवाजे बंद करुन एकच मार्ग वापरण्यासाठी खुला ठेवला आहे. तर या ठिकाणी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, नागरिकांना कामाबाबत चौकशी करूनच इमारतीत सोडण्यात येत आहे.