शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट कापलेला खांब अखेर काढला

By admin | Updated: November 19, 2014 13:52 IST

शहरातील गांधी पुतळ्याजवळ वाहनधारकांना अडचणीचा ठरणारा अर्धवट कापण्यात आलेला विद्युत खांब अखेर पूर्णपणे कापण्यात आला आहे. यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे

नंदुरबार : शहरातील गांधी पुतळ्याजवळ वाहनधारकांना अडचणीचा ठरणारा अर्धवट कापण्यात आलेला विद्युत खांब अखेर पूर्णपणे कापण्यात आला आहे. यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. शहरातील हाट दरवाजाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ राज्य वीज वितरण कंपनीचा खांब होता. हा खांब मोठय़ा वाहनांच्या धडकेने वाकला होता. वाकलेला हाच खांब येणार्‍या-जाणार्‍या वाहनांना अडचणीचा ठरत होता. याबाबत परिसरातील रहिवासी तसेच वाहनधारकांनी संबंधित यंत्रणेकडे तक्रार केली. यानंतर संबंधितांनी तो खांब कापला. परंतु हा खांब कापताना जमिनीपासून अर्धा फूट भाग तसाच ठेवण्यात आला. यामुळे हाच अर्धवट कापलेला खांब पूर्वीपेक्षाही त्रासदायक ठरू लागला. या अर्धवट कापलेल्या खांबाला वाहनांच्या टायरचा स्पर्श झाल्याने टायर फाटण्याचे प्रकार घडले. तसेच काही वाहने पंर झाली. यात मोटारसायकलस्वारांचे प्रमाण सर्वाधिक होते. याबाबतचे वृत्त 'लोकमत'ने प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेत संबंधित यंत्रणेने पुतळ्यालगतचा अर्धवट कापलेला खांब पूर्णपणे जमिनीच्या समांतर पातळीपर्यंत कापला