शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

परिवर्तनचा आजपासून साहित्य अभिवाचन महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : संजीवनी फाऊंडेशन व 'परिवर्तन' संस्थेतर्फे २६ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत ऑनलाईन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : संजीवनी फाऊंडेशन व 'परिवर्तन' संस्थेतर्फे २६ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत ऑनलाईन व साहित्य अभिवाचन महोत्सव आयोजित केला आहे. यात महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सहभाग राहणार असून साहित्यिकांच्या चर्चासत्राने याची सुरुवात होणार आहे.

पहिल्या दिवशी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी श्रीकांत देशमुख, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ कादंबरीकार प्रवीण बांदेकर हे मान्यवर सहभागी होणार आहेत. २७ फेब्रुवारी रोजी जयंत पवार लिखित "तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य" या कथेचं अभिवाचन अतुल पेठे हे करणार आहेत. २८ रोजी बंगाली साहित्यात व जागतिक स्तरावर गाजलेल्या बिभुतीभूषण बंदोपाध्याय लिखित "पाथेर पांचाली" या कादंबरीचे अभिवाचन, १ मार्च रोजी शंभू पाटील लिखित "गांधी नाकारायचा आहे पण कसा?" या नाटकाचे अभिवाचन तर २ रोजी प्रसिद्ध कवी अशोक कोतवालांची कविता परिवर्तनचे कलावंत सादर करतील. ३ मार्चला चंद्रशेखर फणसळकर लिखित 'आमचा पोपट वारला' या कथेचं अभिवाचन अतुल पेठे करतील. महोत्सवाचा समारोप ४ मार्च रोजी भाषा संस्कृतीवरील चर्चेने होणार आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी महोत्सव प्रमुख विनोद पाटील, प्रा. मनोज पाटील, नारायण बावीस्कर, मंजूषा भिडे, होरिलसिंग राजपूत, राहुल निंबाळकर, वसंत गायकवाड, मंगेश कुलकर्णी, डॉ. किशोर पवार, प्रतीक्षा कल्पराज, मोना निंबाळकर आदी परिश्रम घेत आहेत.