शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

पाचो:यात युती नाहीच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2017 00:34 IST

आर.ओ. पाटील यांची स्पष्टोक्ती : शिवसेना मेळावा

पाचोरा :  जळगाव जिल्ह्यात भाजपाशी युती नाही, आणि पाचो:यात तर ती कदापिही होणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन माजी आमदार आर. ओ. पाटील यांनी रविवारी येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलतांना केले.   आगामी जि.प.- पं.स. निवडणुकीच्या  पाश्र्वभूमीवर पाचोरा- भडगाव तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते व पदाधिका:यांचा  मेळावा महालपुरे मंगल कार्यालयात आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला मोठय़ा संख्येने शिवसैनिक हजर होते.  यावेळी आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, पाचोरा- भडगाव मतदारसंघात विकासकामे झपाटय़ाने होत असून शिवसैनिक हा हाडाचा कार्यकर्ता आहे. यामुळे विकास हाच शिवसेनेचा अजेंडा असून  दोन्ही तालुक्यातून जि.प.-पं.स. च्या जागांवर  भगवाच फडकेल, असा विश्वास त्यांनी  व्यक्त केला.  आमदार पाटील यांनी पुढे सांगितले की, सरकारमध्ये सहभागी असलो तरी विरोधी व सत्ताधारी पक्ष अशी दुहेरी भूमिका शिवसेनेला पार पाडावी लागत आहे. कारण राज्यात मजबूत विरोधी पक्षच शिल्लक नाही.  काँग्रेस- राष्ट्रवादी नेत्याच्ंया कुंडल्या मुख्यमंत्र्यांना माहीत असून सरकारपुढे विरोधी पक्ष नामोहरम होतो.  यावेळी केंद्र सरकारने केलेल्या नोटबंदीचा परिणाम काय झाला, याबाबतचा खरपूस समाचार आमदार पाटील यांनी घेतला.  मेळाव्यात अरुण पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश सोमवंशी, गणेश परदेशी यांचीही भाषणे झाली.  प्रास्ताविक रावसाहेब पाटील यांनी केले. यावेळी पाचोरा -भडगाव तालुक्यातील अनेक काँग्रेस, राष्ट्रवादी , भाजपा कार्यकत्र्यानी शिवसेनेत प्रवेश केला.  मेळाव्याला दीपक राजपूत, ज्ञानेश्वर सोनार, नगराध्यक्ष संजय गोहील,  उपनगराध्यक्ष शरद पाटे, शिवदास पाटील, पंढरीनाथ पाटील, उध्दव मराठे, डॉ.एल.टी.पाटील, युवराज पाटील, डॉ.भरत पाटील,  दिनकर पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नाना वाघ तर आभार दीपक राजपूत यांनी मानले. (वार्ताहर)पाचोरा पीपल्स बँक संचालकांना खावी लागणार जेलची हवा 4पाचोरा पीपल्स बँकेत भ्रष्टाचार व हुकूमशाही आहे, यामुळे मनात आणले तर  सहा महिन्यात या बँकेच्या संचालकांना जेलची हवा खावी लागेल, असा गर्भित इशाराही आमदार किशोर पाटील यांनी यावेळी दिला. दरम्यान या विधानाबाबत पाचोरा पीपल्स बँकेचे चेअरमन अशोक संघवी यांनी ‘लोकमत’शी दूरध्वनीवरुन बोलताना सांगितले की, सभासदांनी आमच्या प्रामाणिकपणामुळे पूर्ण बहुमत दिले. आमदार किशोर पाटील यांनी जिल्हा बँकेत सुरु असलेल्या व्यवहारांबाबत अधिक लक्ष घालावे. ते पराभव पचवू शकले नाही, यामुळेच ते असे आरोप करीत आहेत, असेही संघवी यांनी              स्पष्ट केले.