शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

पाच वर्षांत १२ हजारपैकी फक्त सहा हजार घरकुलांचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:16 IST

गेल्या पाच वर्षांत शासनाकडुन नियमित निधी येत असल्यामुळे, १२ हजारांपैकी निम्म्याच घरांचे काम पूर्ण झाले आहे. कधी निधी नाही ...

गेल्या पाच वर्षांत शासनाकडुन नियमित निधी येत असल्यामुळे, १२ हजारांपैकी निम्म्याच घरांचे काम पूर्ण झाले आहे. कधी निधी नाही तर कधी वाळू नसल्यामुळे कामे रखडल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे दरवर्षी दिलेल्या उद्दिष्टापैकी ७० टक्केच घरांचे काम पूर्ण होत आहेत. २०१८ मध्ये तर ३ हजार ७०० पैकी १ हजार ८६७ घरांचे काम पूर्ण झाले आहे. तर २०१९ मध्ये ४ हजार ६६ इतके उद्दिष्ट असतांना,या घरांसाठी शासनाकडून निधीच आला नाही. गेल्या वर्षापासून ही योजना रखडली आहे. या वर्षांतही शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात न आल्यामुळे, ही योजना बारगळ्याची शक्यता निर्माण आहे.

इन्फो :

१ लाख २० हजारांचे मिळते अर्थसहाय्य :

या योजनेतील लाभार्थांना घरकुल बांधण्यासाठी शासनातर्फे प्रती लाभार्थी १ लाख २० हजार रूपये इतके अर्थसहाय्य देण्यात येत आहे. हे अर्थ सहाय्य देतांना लाभार्थांच्या बांधकामाची वेळोवेळी पाहणी करून, चार हफ्त्यात हे पैसे देण्यात येत आहेत.

इन्फो :

पाच वर्षांत ९९ कोटींचा निधी झाला उपलब्ध :

शासनाकडून दरवर्षी मागविलेल्या उद्दिष्टानुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येत असतो. त्यानुसार गेल्या पाच वर्षांत रमाई योजने अंतर्गंत घरकुलांच्या बांधकामासाठी शासनाकडून ९९ कोटी ४२ लाख इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला. या पैकी ७२ कोटी ८५ लाख २० हजार इतका निधी खर्च झाला आहे.

इन्फो :

२०१६ : १ हजार ७८५

१ हजार ६८८

२०१७ : २ हजार ८००

२ हजार ५१६

२०१८ : ३ हजार ७००

१ हजार ८६७

२०१९ : ४ हजार ६६

: ०

२०२० : शासनाकडूनच उदिष्ठ नाही.

घरांना मंजुरी : १२ हजार ३५१

घरे पूर्ण : ६ हजार ०७१.