शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

किसान महाविद्यालयात राष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश पाटील, प्र-कुलगुरू डॉ. बी. व्ही. पवार, प्राचार्य डॉ. पी. डी. देवरे, प्रा. डॉ. ...

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश पाटील, प्र-कुलगुरू डॉ. बी. व्ही. पवार, प्राचार्य डॉ. पी. डी. देवरे, प्रा. डॉ. प्रमोद पवार, प्राचार्य डॉ. मनोहर पाटील उपस्थित होते. बीजभाषक म्हणून प्रा. डॉ. प्रकाश पवार, तर सत्राध्यक्ष म्हणून प्रा. विजय तुंटे होते.

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. या ७५ वर्षांत भारतीय राष्ट्रवादाची वाटचाल कशी राहिली, त्याचे स्वरूप कसे राहिले, त्याचे गुण व दोष काय आहेत, त्याच्यासमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय यावर विचारमंथन करण्याच्या हेतूने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या सत्रात विविध विभागातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी राष्ट्रवाद विषयाशी समन्वय साधणाऱ्या शोधनिबंधांचे वाचन केले.

प्रा. विजय तुंटे यांनी वाचन झालेल्या शोधनिबंधाचे विश्लेषण करून धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे महत्त्व पटवून दिले. अभिप्राय नोंदविताना प्रा. डॉ. योगेश उगले यांनी परिषदेचा आशय अतिशय प्रासंगिक असून, या विषयावर विचारमंथन होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.

परिषदेचे संयोजक म्हणून उपप्राचार्य डॉ. गुणवंत सोनवणे आणि डॉ. पी. डी. पाटील यांनी काम पाहिले, तर परिषदेची भूमिका समन्वयक म्हणून प्रा. शशिकांत पाटील यांनी मांडली. समारोपीय भाषण प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील, तर डॉ. बी. टी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एम. एम. बागले व प्रा. आर. एस. माळी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. ए. ए. भंडारे आभार मानले.