शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : इंधन विक्री वेळेवरही निर्बंध, संचारबंदीही राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजना अंतर्गत जिल्ह्यात लागू असलेली जिल्हा सीमा बंदी ३० एप्रिलपर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजना अंतर्गत जिल्ह्यात लागू असलेली जिल्हा सीमा बंदी ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. या सोबतच उद्योग, कारखानेही ३० पर्यंत बंदसह इंधन विक्रीच्या वेळीचेही बंधन, संचारबंदी, सार्वजनिक कार्यक्रमावरही बंदी राहणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी आदेश काढले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या महिन्यापासून जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांनी विविध आदेश जारी केले. यामध्ये नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू करीत पाच पेक्षा अधिक व्यंतींना एकत्र येण्यास बंदी घातली. १५ एप्रिलपर्यंत असणारी ही संचारबंदी आता ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. यासोबतच १४ एप्रिलपर्यंत कारखाने, उद्योग, कंपनी १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश डोळे होते, तेदेखील ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. आजूबाजाच्या जिल्ह्यातील येणारे जाणारे यांची गर्दी होऊन येणारा संपर्क टाळण्यासाठी असलेली सीमाबंदी देखील ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. जिल्ह्यात सभा, मेळावे, सामाजिक उपक्रम, जत्रा, उरूस, धार्मिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा यांच्यावरही ३० एप्रिलपर्यंत बंदी कायम राहणार आहे. या सोबतच पेट्रोल, डिझेल विक्रीच्या वेळांवर असलेले बंधन देखील ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. असे पाच आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी काढले असून आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.