शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

आॅनलाईन सातबाराचा डाटा नष्ट

By admin | Updated: February 22, 2017 00:23 IST

तलाठ्यांच्या मेहनतीवर फेरले पाणी : शेतकºयांचे प्रचंड नुकसान

हिंगोणा : जळगाव जिल्हा सर्व्हअरचा वेग वाढविण्यासाठी  ३० जानेवारी ते ७ फेब्रुवारी या दरम्यान, जिल्ह्यातील  तलाठी यांचे आॅनलाईनचे काम बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर आॅनलाईनचे काम सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा तलाठी व शेतकरी यांना होती. परंतु खोदा पहाड निकला चुंहा  या म्हणीप्रमाणे प्रणालीचा वेग वाढला नाही परंतु प्रणालीतील मागील काही दिवसांचा डाटा नष्ट झाल्याचे आढळून आले.त्यामुळे प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.    आॅनलाईन सातबारा सर्वेअर मंद गतीने चालत होते. त्याचा  वेग वाढण्याबाबत जिल्हाधिकारी व तलाठी संघ यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्याला नवीन सर्व्हर देण्यात आले. नवीन सर्व्हर  दिल्यानंतर काहीही फायदा झाला नाही. पूर्वीपेक्षा वेग मंदावला, ३०.१.२०१७ ते २.२.२०१७ आॅनलाीन प्रणाली पूर्णपणे बंद पडली. साधा ७/१२ निघण्यासाठी १३ ते १४ मिनिट कालावधी लागतो, संगणकात फेरफार होण्यासाठी  तासापेक्षाही जास्त वेळ लागत आहे, जनतेची कामे जलदगतीने होण्याऐवजी मंदगतीने होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.हे सर्व होत  असतानाच आज  २१ रोजी   जिल्ह्यातील सर्व गावांचा प्रणातील मागील आठ ते १५ दिवसांपूर्वी तलाठी  यांनी रात्रंदिवस बसून फिड केलेला डाटा नष्ट झाल्याचे आढळून आले आहे.यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.तलाठी यांनी प्रणालीत घेतलेल्या नोंदी आढळत नाही.   मंडळ अधिकारी यांनी प्रणालीत केलेले फेरफार सापडत नाही. त्यामुळे आज ज्या शेतकºयांनी तलाठी कार्यालयातून ७/१२ घेतले त्यातील काही शेतकरी ७/१२ बघून आवाक झाले. कारण ७/१२ उताºयावर फेरफार झालेला नव्हता. यामुळे प्रशासनाने या बाबत तत्काळ लक्ष घालून डाटा पूर्ववत करावा, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.यानिमित्त  शेतकºयांचा तलाठी कार्यालय व परिणामी महसूल प्रशासनावर  रोष निर्माण होत आहे. प्रकल्पात सुधारणा होण्यासाठी तलाठी संघाने दोन वेळा आंदोलन केले. लोकप्रतिनिधी या नात्याने विविध आमदारांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा झाली तरी सुद्धा राज्यशासन निद्रा अवस्थेतच आहे. (वार्ताहर)आॅन लाईन  ७/१२ डाटा नष्ठ होणे ही बाब अतिशय क्लेशदायक आहे. आता पुन्हा नव्याने तलाठी वर्गाला काम करावे लागणार आहे.आधीच निवडणूक कामाचा ताण सहन करुन तलाठी वर्गाने जिवापाड मेहनत घेऊन सातबाराच्या नोंदी केल्या.      - एन.आर.ठाकूर, तलाठी, संघटना, जिल्हाध्यक्ष, जळगाव.आज   लॉग इन केले असता हिंगोणे गावाच्या ८१२९ ते ८१४० पर्यंतच्या फेरफार नोंदीनष्ट झाल्याचे आढळून आले. असाच अनुभव जिल्ह्यातील इतर तलाठी व मंडळ अधिकारी यांना आला.  ही बाब शासनाने गांभीर्याने घेणे गरजेची आहे     - जे.डी.बेहाळे, तलाठी, हिंगोणा आॅनलाईन ७/१२ डाटा नष्ट झाल्याने शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.  शासनाने त्वरित लक्ष द्याव.     - सागर राजेंद्र महाजन, शेतकरी