शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

अमळनेर येथे पुरात वाहून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 15:16 IST

पैलाड भागातील श्याम अमृत शिरसाठ (वय ४५) हा २७ रोजी सकाळी साडे दहावाजेच्या सुमारास कसाली मोहल्ला भागातील बोरी नदीच्या पुलावरून पडल्याने बोरी नदीत वाहून गेल्याची घटना घडली.

ठळक मुद्देवाचविण्याचा प्रयत्नही फसलाघटनास्थळी अनेकांची भेट

अमळनेर, जि.जळगाव : पैलाड भागातील श्याम अमृत शिरसाठ (वय ४५) हा २७ रोजी सकाळी साडे दहावाजेच्या सुमारास कसाली मोहल्ला भागातील बोरी नदीच्या पुलावरून पडल्याने बोरी नदीत वाहून गेल्याची घटना घडली.श्याम पाण्यात पडताच परिसरातील नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो वाहत बोरी नदीच्या मुख्य पुलापर्यंत आला होता. मात्र पुराच्या पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने तो गांधलीपुरा पुलाच्या पुढे वाहून गेला. घटनास्थळी तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, पोउनि राजेंद्र माळी, पोउनि राहुल लबडे, तलाठी महेंद्र भावसार, अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी धाव घेऊन नदी काठावर दोन कि.मी. अंतरापर्यंत श्यामला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो आढळून आला नाही.त्यापूर्वी दोन मुलेदेखील पोहण्यासाठी पाण्यात उतरले असताना तेदेखील वाहून जात असताना परिसरातील तरुणांनी त्यांना काही अंतरावरच पकडून घेतले. गेल्या काही दिवसात पाण्यात बुडून मेल्याच्या अनेक घटना घडल्या असल्याने नागरिकांनी नदी काठावर पोहण्यास जाऊ नये, असे आवाहन प्रांत सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यानी केले आहे. पुलांवर पालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वाहून गेल्याच्या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आलेली नाही.

टॅग्स :floodपूरAmalnerअमळनेर