शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 12:39 IST

ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू झाला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते माजी खासदार अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देमनुवादी संविधान आणण्याचा आरएसएसचा डाव

जळगाव : ओबीसींना मिळालेले आरक्षण व फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले सामाजिक व शैक्षणिक मागासले- पणासाठीचे १६ टक्के आरक्षण यांचा पाया एकच असून त्या दोन्ही आरक्षणांसाठी वेगळे जात प्रमाणपत्र देण्याची तरतूदही शासनाने केलेली नाही. त्यामुळे ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू झाला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते माजी खासदार अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.मुक्ताईनगर वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन मेळाव्यासाठी जाण्यापूर्वी गुरूवारी, १४ रोजी सकाळी ११ वाजता अ‍ॅड.आंबेडकर यांनी अजिंठा विश्रामगृहात यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, ज्येष्ठ सल्लागार व माजी मंत्री डॉ.दशरथ भांडे, जिल्हा निरीक्षक शरद वसतकर, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष भारत ससाणे, एमआयएमचे अध्यक्ष जिया बागवान, महानगराध्यक्ष रेयान जहागीरदार, विवेक ठाकरे उपस्थित होते. अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, ओबीसींना मंडल आयोगाकडून मिळालेले २७ टक्के आरक्षण व त्यासोबच फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण यांचा मूळ आधार सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणच आहे. या आधारावर जे जात प्रमाणपत्र आहे ते एकच असेल. त्यामुळे ओबीसींना आपले २७ टक्के आरक्षण धोक्यात आल्याची भिती वाटत आहे. कुणी मराठा पुढाऱ्याने पुढाकार घेऊन मंडल आयोगाचे आरक्षण तर फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण ‘ब’ असे स्वतंत्र करून जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न केल्यास भांडण मिटेल.भाजपाला फटकाच बसणारवंचीत बहुजन आघाडीमुळे भाजपाला फायदा होईल, अशी चर्चा केली जात आहे. त्याबाबत विचारणा केली असता अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, ओबीसींनी आतापर्यंत भाजपाला मतदान केले. तो काँग्रेसचा बेस नाही, मराठा समाज राष्टÑवादी व काँग्रेसकडे आहे.आरएसएसबाबत आराखडा द्यावा२०२४ मध्ये संविधान बदलविण्याची भाषा करणाºया राष्टÑीय स्वयंसेवक संघाकडून सुरू आहे. मात्र संविधान का बदलणार याबाबत वक्तव्य नाही. तरीही त्यांचे जे लिखाण दिसते आहे त्यावरून त्यांना मनुवादी संविधान देशात आणायचे आहे.राष्टÑवादी कॉँग्रेसवर टीकायावेळी आंबेडकर यांनी राष्टÑवादी कॉग्रेसवरही टीका केली. या पक्षाचे राजकारण ‘अवसरवादी’ असल्याची टीकाही त्यांनी केली.

ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरूप्रकाश आंबेडकर : मनुवादी संविधान आणण्याचा आरएसएसचा डावजळगाव : ओबीसींना मिळालेले आरक्षण व फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले सामाजिक व शैक्षणिक मागासले- पणासाठीचे १६ टक्के आरक्षण यांचा पाया एकच असून त्या दोन्ही आरक्षणांसाठी वेगळे जात प्रमाणपत्र देण्याची तरतूदही शासनाने केलेली नाही. त्यामुळे ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू झाला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते माजी खासदार अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.मुक्ताईनगर वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन मेळाव्यासाठी जाण्यापूर्वी गुरूवारी, १४ रोजी सकाळी ११ वाजता अ‍ॅड.आंबेडकर यांनी अजिंठा विश्रामगृहात यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, ज्येष्ठ सल्लागार व माजी मंत्री डॉ.दशरथ भांडे, जिल्हा निरीक्षक शरद वसतकर, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष भारत ससाणे, एमआयएमचे अध्यक्ष जिया बागवान, महानगराध्यक्ष रेयान जहागीरदार, विवेक ठाकरे उपस्थित होते. अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, ओबीसींना मंडल आयोगाकडून मिळालेले २७ टक्के आरक्षण व त्यासोबच फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण यांचा मूळ आधार सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणच आहे. या आधारावर जे जात प्रमाणपत्र आहे ते एकच असेल. त्यामुळे ओबीसींना आपले २७ टक्के आरक्षण धोक्यात आल्याची भिती वाटत आहे. कुणी मराठा पुढाऱ्याने पुढाकार घेऊन मंडल आयोगाचे आरक्षण तर फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण ‘ब’ असे स्वतंत्र करून जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न केल्यास भांडण मिटेल.भाजपाला फटकाच बसणारवंचीत बहुजन आघाडीमुळे भाजपाला फायदा होईल, अशी चर्चा केली जात आहे. त्याबाबत विचारणा केली असता अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, ओबीसींनी आतापर्यंत भाजपाला मतदान केले. तो काँग्रेसचा बेस नाही, मराठा समाज राष्टÑवादी व काँग्रेसकडे आहे.आरएसएसबाबत आराखडा द्यावा२०२४ मध्ये संविधान बदलविण्याची भाषा करणाºया राष्टÑीय स्वयंसेवक संघाकडून सुरू आहे. मात्र संविधान का बदलणार याबाबत वक्तव्य नाही. तरीही त्यांचे जे लिखाण दिसते आहे त्यावरून त्यांना मनुवादी संविधान देशात आणायचे आहे.राष्टÑवादी कॉँग्रेसवर टीकायावेळी आंबेडकर यांनी राष्टÑवादी कॉग्रेसवरही टीका केली. या पक्षाचे राजकारण ‘अवसरवादी’ असल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Politicsराजकारण