शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

जळगाव जिल्ह्यात आॅक्टोबरपर्यंत रुग्णसंख्या दीड लाखापर्यंत जाणार-डीएचओ पटोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:40 IST

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून, आॅक्टोबर महिन्यापर्यंत ही संख्या एक ते दीड लाखापर्यंत जाऊ शकते

ठळक मुद्देकुºहे पानाचे गाव बनत आहे ग्रामीण भागाचा 'हॉटस्पॉट 'गेल्या काही दिवसात वाढत असलेली कोरोनाची संख्या चिंताजनक

भुसावळ : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून, आॅक्टोबर महिन्यापर्यंत ही संख्या एक ते दीड लाखापर्यंत जाऊ शकते, असे मत जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप पटोडे यांनी व्यक्त केले आहे. या संसर्गावर उपाय म्हणून लस येणार आहे. मात्र ही लस कधी येईल ते अद्याप सांगता येणार नाही. त्यामुळे कोरोना रोखण्याची जबाबदारी ही सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आवारात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी प्रमोद पांढरे, गटविकास अधिकारी विलास भाटकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, मावळते सरपंच रामलाल बडगुजर परिसरातील शिक्षक, आशा सेविका आदी उपस्थित होते.८० टक्के लोकांना कोरोना होऊन गेला आहे. प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे या संसर्गाचा त्यांना त्रास जाणवला नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या सर्वत्र नागरिक जबाबदारीने वागत नसल्यामुळे त्यानी नाराजी व्यक्त केली. कुठेही जा विना माक्स, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे त्यांनी अनुभवातून सांगितले. ही सर्व जबाबदारी सामाजिक जबाबदारी असून सर्वांनी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.कुºहे पानाचे गाव बनत आहे ग्रामीण भागाचा 'हॉटस्पॉट 'भुसावळ तालुक्यात कोरोनाने वरणगाव पाठोपाठ खडका, कंडारी, साकरी, वेल्हाळा, मोंढाळा यासह बऱ्याच गावांमध्ये शिरकाव केला होता. कुºहे (पानाचे ) गाव मात्र यापासून दूर होते. ग्रामस्थांनी सुरुवातीला खूप काळजी घेतली. सर्वांनीच संसर्गापासून दूर होत असल्याचे दिसून येते. मात्र गेल्या काही दिवसात वाढत असलेली कोरोनाची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून काळजी घ्यावी व कोरोनाला रोखावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांनी केले. सध्या कुºहे (पानाचे ) येथे रुग्णसंख्या पन्नासपर्यंत पोहोचली असून, दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मी ग्रामस्थांच्या संपर्कात नेहमी आहे. काही अडचण असल्यास मला सांगा. मात्र सर्वांनी कोरोना रोखण्यासाठी पुढे या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ