शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

हद्दीच्या वादानंतर आता साहेबाचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST

जळगाव : कोणत्याही तक्रारदाराने कुठेही तक्रार दिली तर ती ठाणे अंमलदाराने दाखल करून घेणे अपेक्षित आहे, मात्र साहेब नसल्याचे ...

जळगाव : कोणत्याही तक्रारदाराने कुठेही तक्रार दिली तर ती ठाणे अंमलदाराने दाखल करून घेणे अपेक्षित आहे, मात्र साहेब नसल्याचे कारण सांगून तत्काळ गुन्हा दाखल करून घेण्याचे प्रमाण पोलीस ठाण्यांमध्ये वाढले आहे. यापूर्वी हद्दीचा वाद घालून तक्रार दाखल करणे टाळले जात होते, वरिष्ठांनी त्याची गंभीर दखल घेतल्याने जिल्ह्यात या प्रकारांना आळा बसला आहे.

सर्वसामान्यांच्या सोयीसाठी त्या त्या भागात एक पोलीस ठाणे दिलेले आहे. मात्र तक्रार नोंदवून घेण्याआधी गुन्हा कोणाच्या हद्दीत घडला याची विचारणा होते? तो दुसऱ्या ठाण्याच्या हद्दीत घडला असल्यास तक्रारदाराला तिकडे पाठविले जाते. प्रत्यक्षात सीआरपीसी १५४ प्रमाणे तक्रारदार ज्या पोलीस ठाण्यात गेला आहे तिथेच गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. हद्द दुसऱ्या ठाण्याची हद्द असल्यास नंतर तो त्या ठाण्याकडे वर्ग करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात मात्र यापूर्वी तसे घडत नव्हते, आता मात्र हे प्रकार थांबले आहेत तर साहेब (प्रभारी अधिकारी) नसल्याचे कारण पुढे करून तक्रार घेणे टाळले जात असल्याचे प्रकार वाढत चालले आहे. रोज प्रत्येक पोलीस ठाण्यात कमी अधिक प्रमाणात असे प्रसंग अनुभवायला येत आहेत.

जिल्ह्यातील एकूण पोलीस ठाणे - ३५

पोलीस अधिकारी - १९६

पोलीस कर्मचारी - ३१९८