शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या बाबतीत ‘उत्तर महाराष्ट विद्यापीठ’ ठरले राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 13:27 IST

उत्तर महाराष्ट विद्यापीठाकडून मार्च ते मे महिन्यात विविध विद्याशाखाच्या घेण्यात आलेल्या  ७८३ परीक्षांपैकी ५८०  परीक्षांचे निकाल ३० तर २०३ परीक्षांचे निकाल ४५ दिवसाच्या आत जाहीर करणारे उमवि हे राज्यातील अग्रेसर विद्यापीठ ठरले आहे. मुंबई विद्यापीठाचे निकाल अद्याप जाहीर झाले नसताना उमविने  वेळेच्या आत निकाल जाहीर करून आपला स्वत:चा ‘उमवि पॅटर्र्न’ निर्माण केला आहे.       

ठळक मुद्देफास्टट्रॅक पध्दतीने  ७००  हुन अधिक विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन  उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी ११  केंद्रे   निर्माण केला ‘उमवि पॅटर्र्न’

निकालाच्या बाबतीत ‘उत्तर महाराष्ट विद्यापीठ’ ठरले राज्यात अव्वल

आॅनलाईन लोकमत,

जळगाव, दि.२३,उत्तर महाराष्ट विद्यापीठाकडून मार्च ते मे महिन्यात विविध विद्याशाखाच्या घेण्यात आलेल्या  ७८३ परीक्षांपैकी ५८०  परीक्षांचे निकाल ३० तर २०३ परीक्षांचे निकाल ४५ दिवसाच्या आत जाहीर करणारे उमवि हे राज्यातील अग्रेसर विद्यापीठ ठरले आहे. मुंबई विद्यापीठाचे निकाल अद्याप जाहीर झाले नसताना  उमविने  वेळेच्या आत निकाल जाहीर करून आपला स्वत:चा ‘उमवि पॅटर्र्न’ निर्माण केला आहे.      विद्यापीठात  विविध  विद्याशाखेअंतर्गत  मार्च ते मे महिन्यात घेण्यात आलेल्या ७८३ परीक्षांमध्ये  १ लाख ५८ हजार विद्यार्थी बसले होते. १७ मार्च ते  ६ जून या ८२ दिवसाच्या  कालावधीत या सर्व परीक्षा पार पडल्या. यामध्ये एम.ए., एम.कॉम., विधी,  अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी व पदव्युत्तर या  अभ्यासक्रमांच्या १ हजार ६६५ विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे वितरण उमविकडून आॅनलाईन  पध्दतीने करण्यात आले. तर उर्वरीत अभ्यासक्र्रमांच्या प्रश्नपत्रिका  परीक्षा केंद्रावर  पोहचविण्यात आल्या. यासाठी कुलगुरु प्र्रा.पी.पी.पाटील यांनी प्रारंभापासून परीक्षांचे  निकाल वेळेवर लागावेत यासाठी प्रयत्न केले आहेत.     फास्टट्रॅक पध्दतीने  ७००  हुन अधिक विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन  विद्यापीठाने वेळेवर  निकाल लावण्यासोबतच यंदा प्रथमच निकाल जाहीर झाल्यानंतर  पुनर्मूल्यांकनासाठी ‘फास्टट्रॅक’ पध्दतीने ७०० हुन अधिक विद्यार्थ्यांचे निकाल  पुनर्मूल्यांकन केले आहेत. अनेकदा विद्यार्थी एखाद्या विषयात नापास झाल्यास विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकनासाठी तीन महिन्याहून अधिक वेळ जायचा  यामुळे  विद्यार्थ्यांचा निकाल उत्तीर्ण लागल्यावर देखील विद्यार्थ्यांचे वर्ष वाया  जात होते. मात्र विद्यापीठाने यंदा ‘फास्टट्रॅक’ पध्दतीने  पुनर्मूल्यांकन करून विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा  हिताचा निर्णय घेतला आहे.     उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी ११  केंद्रे  परीक्षांचे निकाल वेळेवर लागावेत यासाठी विद्यापीठाकडून परीक्षा  व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.डी.एन.गुजराथी यांच्या सहकार्याने उत्तरपत्रिकांचे मूल्यांकनासाठी खान्देशात  विविध ठिकाणी ११  केंद्रे  निश्चित केली. यामध्ये  धुळे जिल्ह्यात ६, नंदुरबार जिल्ह्यात व जळगावमध्ये ४ केंद्राचा समावेश  आहे. विद्यापीठामध्ये होत असलेल्या या बदलांचे विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.